मुंबई: डॉ. संजय देशमुख यांच्या ‘इन्विजनिंग इंडिया’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी लिहिलेल्या ‘इन्विजनिंग इंडिया’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये दिमाखात प्रकाशन करण्यात आले. २०२७ सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र…
दापोलीत इको गाडीतून अवैध मद्यवाहतूक; २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
दापोली : पोलिसांनी शुक्रवारी दुपारी बसस्थानक परिसरात विनापरवाना मद्यवाहतूक करणाऱ्या मारुती इको गाडीवर कारवाई केली. वाहतूक कोंडी सोडवत असताना पोलिसांना संशयास्पद वाटलेली इको गाडी (MH 08 R 8636) अडवण्यात आली.…
मत्स्य प्रक्रिया उद्योगातून महिला सक्षमीकरण
रत्नागिरी: कोकणातील महिलांचा शाश्वत विकास आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती हा एक प्रभावी मार्ग आहे. रत्नागिरीतील शिरगाव येथे नुकतेच ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’, ‘मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन’ आणि ‘आसमंत फाउंडेशन’…
राजापूर पंचायत समितीचा बॉक्साईट उत्खननाला विरोध
राजापूर : तालुक्यातील सागवे, नाणार आणि कुंभवडे परिसरात प्रस्तावित बॉक्साईट उत्खननाला पंचायत समितीच्या मासिक सभेत तीव्र विरोध करण्यात आला. या उत्खननामुळे स्थानिक आंबा बागायती आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल, अशी…
कोकणात काजू उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट; दर तेजीत असूनही बागायतदार आर्थिक संकटात
रत्नागिरी: कोकणातील काजू उत्पादनात यंदा मोठी घट झाल्याने रत्नागिरीसह संपूर्ण पट्टयातील बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. दापोली, खेड, गुहागर आणि राजापूर भागात निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली…
दिव्यांगांची प्रमाणपत्रे रोखणाऱ्या कर्मचाऱ्याची उदय सामंत यांनी काढली खरडपट्टी
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने दिव्यांगांची ३७८ प्रमाणपत्रे प्रलंबित ठेवल्याने आणि १८७ दाखल्यांवरील टक्केवारी परस्पर कमी केल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी त्याची तीव्र शब्दांत खरडपट्टी काढली. या प्रकरणाची चौकशी…
शासकीय रुग्णालयातून खासगीकडे रुग्ण पाठवणाऱ्यांवर कारवाईचे उदय सामंत यांचे आदेश
रत्नागिरी: प्राथमिक आरोग्य केंद्रातून जाणीवपूर्वक खासगी रुग्णालयांकडे प्रसूतीसाठी रुग्ण पाठवणाऱ्यांवर कडक कारवाई करा आणि त्यासाठी भरारी पथके तैनात करा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात…
रत्नागिरीत नारीशक्तीचा जागर: महिला आरक्षण विधेयकाचे जंगी स्वागत
रत्नागिरी: केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत भव्य कृतज्ञता फेरी काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या ऐतिहासिक…
पैसे भरूनही पुरवठा मिळेना; दापोली तालुका पेट्रोल असोसिएशन आक्रमक
दापोली : दापोली तालुका पेट्रोल डिझेल असोसिएशनने तालुक्यातील इंधन तुटवड्याबाबत अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून प्रशासनाला दिलेल्या पत्रात तेल कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जी.बी. मेहता अँड सन्स,…
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६: ९ जागांसाठी बिगुल वाजले, १२ मे रोजी मतदान
नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषेदेच्या ९ रिक्त होणाऱ्या जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. विधानसभेच्या सदस्यांद्वारे (आमदारांमार्फत) निवडून द्यायच्या या ९ जागांसाठी येत्या १२ मे रोजी…
