कामातील दिरंगाई आणि उदासीनता अजिबात खपवून घेतली जाणार नाही; राज्यमंत्री योगेश कदम यांचा प्रशासनाला कडक इशारा
रत्नागिरी : शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेच्या दारापर्यंत वेगाने पोहोचलाच पाहिजे, कामातील कोणत्याही प्रकारची ढिलाई आणि प्रशासकीय उदासीनता यापुढे अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा सक्त आणि निर्वाणीचा इशारा गृह…
