अबूधाबी येथील तज्ज्ञ आणि माजी विद्यार्थी इम्रान शेख यांचे रत्नागिरीत व्याख्यान

रत्नागिरी: मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे १ एप्रिल २०२६ रोजी “सागरी मत्स्यालयाचे व्यवस्थापन” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्रीय मत्स्यालय, अबूधाबी…

जालगाव कुंभारवाडीत हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

दापोली : जालगाव कुंभारवाडी येथे १ आणि २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन आणि हनुमान रथोत्सवाचे…

डॉ. जयवंत जालगांवकर यांच्या नेतृत्वाखाली दापोली अर्बन बँकेची गरुडझेप; ८.४४ कोटींचा नफा

दापोली : दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मिळविलेल्या दैदिप्यमान यशाची घोषणा बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगांवकर यांनी केली आहे. जालगांवकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली बँकेने ८ कोटी ४४…

परशुराम करडे ३९ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त

दापोली : येथील ए.जी. हायस्कूलचे कर्मचारी परशुराम सोनू करडे ३९ वर्षे आणि ४ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. दापोली शिक्षण संस्थेच्या या विद्यालयात त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपली…

शंकर चव्हाण यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न

रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, मिरकरवाडा येथे सुरक्षारक्षक पदावर कार्यरत असलेले शंकर केशव चव्हाण ३१ मार्च २०२६ रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी एकूण ३४ वर्षे आणि ८…

स्वरूपानंद पतसंस्थेची आर्थिक भरारी: १०.९४ कोटींचा निव्वळ नफा आणि विक्रमी वसुली

रत्नागिरी : जिल्ह्यातील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या स्वरूपानंद पतसंस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आपल्या देदीप्यमान वाटचालीचे सातत्य कायम राखले आहे. संस्थेने या वर्षात १० कोटी ९४ लाख रुपयांचा निव्वळ नफा…

शिवसेना पक्ष संघटनेत फेरबदल: किरण सामंत यांच्यावर दक्षिण कोकणची मोठी जबाबदारी

मुंबई: शिवसेना मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुका आणि पक्ष विस्ताराच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग या अत्यंत महत्त्वाच्या पट्ट्याची जबाबदारी आमदार किरण…

रत्नागिरी: पत्रकार दिपक भागवत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध आणि कारवाईची मागणी

रत्नागिरी : पत्रकार दिपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले असून, या घटनेच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषदेने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन दिले. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारावर…

गॅस टंचाईमुळे रत्नागिरीतील हॉटेल व्यवसाय संकटात; प्रशासनाविरोधात व्यावसायिकांचा एल्गार

रत्नागिरी : गेल्या १५ दिवसांपासून रत्नागिरी शहर आणि परिसरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यावसायिक तीव्र अडचणीत आले आहेत. गॅसअभावी अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असून हॉटेल मालक,…

पद्मश्री भिकू रामजी इदाते यांच्या प्रमुख उपस्थितीत केरळमध्ये विमुक्त-घुमंतू जनजाती परिषद

तिरुवनंतपुरम: अखिल भारतीय विमुक्त आणि घुमंतू जनजाती विकास परिषदेच्या (AIDNTDC) वतीने २ एप्रिल २०२६ रोजी केरळ राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वझुथकाड येथील फ्रीमेसन्स हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन…