हवामान बदल आणि कीडरोगांच्या संकटात सापडलेल्या कोकणातील नारळ-सुपारी बागायतदारांना पीकविम्याचा दिलासा
रत्नागिरी : हवामान बदल आणि कीडरोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकणातील नारळ आणि सुपारी बागायती मोठ्या संकटात सापडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत नारळ व सुपारी पिकांचा समावेश करून…
