रत्नागिरीत बदलत्या हवामानाचा फटका; पावसाळ्यातच हापूस आंब्याला मोहोर, बागायतदार चिंतेत
रत्नागिरी : जिल्ह्यातील हापूस आंब्याच्या हंगामाचे चित्र यंदा बदलत्या हवामानामुळे पुरते विस्कटलेले आहे. नेहमी हिवाळ्यात येणारा आंब्याचा मोहोर यंदा चक्क ऑगस्टच्या अखेरीस, म्हणजेच भर पावसाळ्यातच फुलल्याने आंबा बागायतदार चिंतेत पडले…
