‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत रत्नागिरीत बँक कर्मचाऱ्यांची भव्य बाईक रॅली
रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत रत्नागिरीत अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाच्या वतीने एका भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले…
