रत्नागिरी रेल्वे स्थानकावर ‘जीवन रक्षा अभियान’ संपन्न; रवींद्र चव्हाण आणि निरंजन डावखरे यांची उपस्थिती
रत्नागिरी: मुंबई रेल्वे आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही वर्षांत रेल्वे रूळ ओलांडताना तसेच धावत्या गाडीत चढण्याच्या किंवा उतरण्याच्या घाईत अनेक प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या किंवा त्यांना कायमचे अपंगत्व आल्याच्या अनेक दुर्दैवी…
