आता घरातच करावे लागणार कचऱ्याचे चार प्रकारांत वर्गीकरण; नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई
रत्नागिरी : देशातील पर्यावरणपूरक स्वच्छता प्रणाली अधिक बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ लागू केला असून, या नव्या नियमावलीची स्थानिक पातळीवर विशेषतः ग्रामीण भागात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार…
