महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी; सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात

देशात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे.

कशेडी घाटात एसटी-दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार ठार

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भरधाव दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या एसटीवर आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला

कोकणातून दर्जात्मक अभियंते तयार होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

रत्नागिरी येथे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार असून कोकणातून दर्जात्मक अभियंते तयार होतील असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाउन

नांदेड : जिल्ह्यात व शहरात एक ते दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासनासह महापालिका सातत्याने यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाही नांदेडकर ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे जिल्ह्यात…

अवाजवी फी मागाल तर शाळांना टाळं लावू – अल्ताफ संगमेश्वरी

रत्नागिरी – कोरोनामुळे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. खाजगी शाळा प्रवेश शुल्कासाठी तगादा लावत आहेत. हा प्रकार वेळीच थांबवा नाही तर शाळांना टाळे लावल्याशिवाय आमच्या लकडे पर्याय उरणार नाही,…

लॉकडाऊनची शक्यता, पर्यटन व्यवसाय ठप्प

रत्नागिरी – गेल्या दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात 90च्या वर कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरूवात केल्याने लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे पर्यटकांनी कोकणाकडे पाठ…

ए भाई… म्हणत भाई जगताप यांना दम

मुंबई : राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाच्या फैऱ्या सातत्यानं झडत आहेत. विरोधक गृहममंत्री अनिल देशमुख यांच्या राजींनाम्याची मागणी करत आहेत. यामध्ये काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी माजी मुख्यमंत्री आणि…