राज्यात बाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक! रिकव्हरी रेट ८८.६८ टक्क्यांवर!
गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसुन येत आहे.
रत्नागिरीत 28 पोलिसांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश; मोहितकुमार गर्ग
जिल्हा पोलिस दलातील सहायक पोलिस फौजदार ते पोलिस हवालदार या पदाच्या 28 जणांच्या प्रशासकीय बदल्या आज करण्यात आल्या.
कोकणात ईद साधापणाने साजरी
रत्नागिरी – मुस्लिम समाजामध्ये रमज़ान महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. 30 दिवसांचे कडक उपवास करून रमज़ान ईद साजरी केली जाती. कोकणत यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणानं ईद साजरी करण्यात आली. रमज़ान…
सावधान : तॉक्ते चक्रीवादळ येतंय! काय खबरदारी घ्याल?
अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या ‘तॉक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा राज्याच्या किनारपट्टीलादेखील बसणार आहे. मुंबई, ठाणे पालघर भागांत यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत सुद्धा प्रशासनाने खबरदारीच्या उपाय योजना घ्यायला सुरूवात केली आहे.…
कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर आता केंद्र सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतला
कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर आता केंद्र सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे
डॉक्टर ऑन कॉल – होम आयसोलेशन रुग्णांचा आधार, रत्नागिरी जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम,
रत्नागिरी जिल्हा परिषदेने , रत्नागिरी जिल्हा परिषद येथेच एक अभिनव प्रयोग सुरु केला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी योग्य ती सज्जता : पालकमंत्री ॲड. अनिल परब
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने गुरुवारी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
ताऊक-ती” चक्रीवादळाविषयक सूचना
ताऊक-ती” चक्रीवादळाचा प्रवास हा समुद्रमार्गे असून चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गोवा आणि कोंकण विभागामध्ये दिनांक १५ ते १६ मे २०२१ दरम्यान ६० ते ७० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता
बाप रे! दापोलीत 16 अनधिकृत बंधूका जप्त, 10 जण अटकेत
दापोली पोलीसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून 16 अनधिकृत बंदुका ताब्यात घेत्यानं खळबळ माजली आहे. गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या या बंदूक तस्करांच्या मुसक्या आवळण्याचं काम दापोली पोलीसांनी केलं आहे. या…
आपत्तीतील आपत्ती साठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे -जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा
समुद्रकिनाऱ्यालगत पाच किलोमीटरपर्यंत राहणार याबाबत संभाव्य चक्री वादळाचा इशारा देणारी दवंडी द्या व लोकांना याबाबत अवगत करा
