Month: July 2021

रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आ. रविंद्र वायकरांनी पुरग्रस्तांना दिला मदतीचा हात

आ. रविंद्र वायकर यांचा पुरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे.

अतिवृष्टीतील पिक नुकसानीसाठी ७०१ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल केंद्र शासनाचे आभार_ना.दादाजी भुसे

लोकसभेमध्ये केंद्रीय कृषिमंत्र्यांनी या अनुषंगाने पिकांच्या नुकसानीसाठी 701 कोटी रुपयांची मदत जाहीर केली, त्याबद्दल राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आभार…

चिपळुणात उडालेल्या हाहाकाराला कोयनेतून सोडलेले अवजल कारणीभूत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे -खा. सुनील तटकरे

महापुरामुळे चिपळुणात उडालेल्या हाहाकाराला कोयनेतून सोडलेले अवजल कारणीभूत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे.

महापुरानंतर आलेली परिस्थिती सावरण्यासाठी नयन ससाणे आजपासून चिपळुणात

चिपळूण शहरात महापुरानंतर आलेली परिस्थिती सावरण्यासाठी राज्य शासनाने चिपळूणमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम केलेल्या नयन ससाने यांची नियुक्त केले आहे.

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन, शेतकरी व कामगारांच्या हितासाठी संघर्ष करणारे व्रतस्थ नेतृत्व हरपले : आ. सुधीर मुनगंटीवार

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

नैसर्गिक आपत्तीमुळे बंद असलेले एटीएम, बँक शाखा तात्काळ सुरु करा — जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील

खेड, चिपळूण, राजापूर येथील पूरपरिस्थीतीमुळे बंद अवस्थेत असलेले एटीएम आणि बँक शाखा पुढाकार घेऊन तात्काळ सुरु करा अशा सूचना जिल्हाधिकारी…

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे महापूर, नैसर्गिक आपत्तीमुळे ८० कोटीचे नुकसान

महापूर आणि नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे ८० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.