तौक्ते : रायगडमध्ये 839 घरांचं नुकसान तर एका व्यक्तीचा मृत्यू
रायगड – “तौक्ते” चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे. या दरम्यान जिल्ह्यातील आज सकाळी 9.00 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची…
आज डोळ्यात पाणी आहे – अमेय तिरोडकर
गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री राजीव सातवना राजकोट पोलिसानी दमदाटी केली. रात्री एक वाजताची वगैरे गोष्ट. कुठूनतरी समजलं.…
तौक्ते चक्रीवादळाने गती बदलली, जिल्ह्यात प्रचंड हानी
रत्नागिरी : कोकण किनारपट्टीच्या समांतर वाटचाल करीत असलेल्या तौक्ते चक्रीवादळाच गतीत बदल झाल्याने त्याचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात झाले. त्याचा फटका रत्नागिरी जिल्हयातील समुद्रकिनाऱ्या लगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास…
भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या सोमवारी रत्नागिरीत
माजी खासदार किरीट सोमय्या सोमवार दि 17 मे रोजी रत्नागिरीत येत असून ते जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत.
तौते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडझडीच्या व नुकसानीच्या मोठ्या घटना
तौते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ मेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यांमुळे पडझडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात जिल्ह्यात ४८६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात जिल्ह्यात ४८६ नवेपॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
तौते चक्रीवादळ अपडेट
पुढील दोन तासांत समुद्रकिनार्यालगतच्या गावात वाऱ्यांची तीव्रता जाणवणार आहे,
तौक्ते राजापूरात दाखल
रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहे. सध्या राजापूरमध्ये हे वादळ आले असून तालुक्यातील सागवे, नाटे, जैतापूर, आंबोलगड, मुसाकाझी परिसरात वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्याचबरोबर पाऊसही सुरू झाला…
कोरोना गेल्यावर यंत्रखरेदीचा भांडाफोड करणार – भाजपा
रत्नागिरी – कोरोना आहे म्हणून यंत्रखरेदी केली जात आहे. कोरोना जाईल तेव्हा या सगळ्याचा भांडाफोड करणार, असा इशारा भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिला. तसेच रुग्णांना वेळेवर वैद्यकीय…
विना ई-पास मित्रांसोबत गोव्याला निघालेल्या पृथ्वी शॉला आंबोली पोलिसांचा दणका
करोनामुळे राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन लावण्यात आलेला असून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्य सरकारने प्रवासावरही निर्बंध घातले असून ई-पासची अट घालण्यात आली आहे. ई-पास नसणाऱ्यांना पोलीस प्रवासाची परवानगी देत…
