राज्यात ५ टप्प्यांमध्ये होणार अनलॉक; विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा!

राज्य सरकारने महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

आज गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती : फडणवीस

भाजपचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्रात लोकनेते म्हणून ओळख असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त डाक पाकीटचं अनावरण करण्यात आलं

सलग सातव्या दिवशी नव्या बाधितांचा आकडा दोन लाखांच्या आत

देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरु लागल्याचं चित्र आहे.