रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेने दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात !
रत्नागिरी : समाजातील घडामोडींचा आढावा पत्रकार नेहमीच घेत असतात, आपल्या लेखणीने मदतही मिळवून देत असतात मात्र चिपळूणमधील पूराचे संकट पाहून सामाजिक जाणीवेतून रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेने याठिकाणी आपण समाजाचे काही…
अखिल शिक्षक संघ दापोली धावला पूरग्रस्तांच्या मदतीला
चिपळूण आणि खेडमध्ये आलेल्या महापुरामुळे संपूर्ण घरेच उध्वस्त झाली.
साहेब, होतं नव्हतं सर्व गेलं, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका; महिलेने फोडला मुख्यमंत्र्यांसमोरच टाहो
“तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, ते आमच्यावर सोडा”, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव…
मंत्री नारायणराव राणे उद्या चिपळूण दौऱ्यावर, पूरग्रस्तांचे अश्रू पुसणार
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्री आणि कोकणचे नेते नारायणराव राणे हे उद्या चिपळूण दौऱ्यावर येत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चिपळूण दौऱ्यावर
महापूरग्रस्त चिपळूणकरांचे अश्रू पुसण्यासाठी उद्या दिनांक 25 जुलै 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौऱ्यावर येणार आहे.
चिपळूणमधील स्थिती सुरळीत होण्यासाठी युद्धपातळीवर पुनर्वसन कार्य सुरू
चिपळुणातील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी युद्धपातळीवर पुनर्वसनाचे काम सुरू करण्यात आले आहे.
रायगड किल्ल्याजवळच्या हिरकणीवाडीत कोसळली दरड; परिसरात भीतीचे वातावरण
मुसळधार पावसामुळे पूराने थैमान घातलेल्या रायगड जिल्ह्यात दुर्घटना काही थांबण्याचे नाव घेत नाही.
तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हांडांची मोठी घोषणा
कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेलं तळीये हे गाव पूर्ण वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे,
बाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
या आपत्तीमध्ये बाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले
दाभोळ जेटीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पडलेल्या विक्रमी पावसानंतर मुंबई-गोवा महामार्ग बंद पडला आहे.
