रत्नागिरी जिह्यात आज परत एकदा रुग्णांच्या संख्येत वाढ, आज नवे ६६२ रुग्ण
कोरोना रुग्णांची जिल्ह्यात पुन्हा वाढ
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘स्पुटनिक व्ही’ लशीची केली एके-४७ शी तुलना!
फक्त भारतातच नव्हे, तर जगभरात करोनाचे विषाणू प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला विळखा घालत आहेत. त्यामुळे आख्खं जगच या डोळ्यांनी न दिसणाऱ्या शत्रूविरोधात लढा देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या प्रयत्नांमध्ये…
नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओला भीषण आग
हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जतमधील स्टुडिओला भीषण आग लागली आहे
राज्यात तातडीने ‘पेडीयाट्रीक टास्क फोर्स’ची निर्मिती होणार – राजेश टोपे
राज्यात ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित
ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत.
केरळमध्ये मान्सून १ जूनला धडकणार तळ कोकणात येणार 15 जून नंतर
आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून १ जूनला केरळमध्ये धडकणार असल्याची माहिती केंद्रीय हवामान विभागानं दिली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत
लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.
राज्यात आरोग्य विभागात १६ हजार पदांची तातडीने भरती केली जाणार-राजेश टोपे
राज्यात आरोग्य विभागा त १६हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय
