आधारमधील बदल घरीच करता येणार, सरकारने सुरु केलं mAadhaar App; जाणून घ्या फिचर्स
अलीकडेच UIDAI ने mAadhaar App चे नवीन अपडेट सादर केले आहे. ज्यामधून आपण बर्याच गोष्टींचा लाभ घेऊ शकता.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीने राजकीय उलथापालथ
निवडणूक रणनीतीकार म्हणून संन्यास घेतलेले प्रशांत किशोर यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी घेतला पावसाळी परिस्थिती व कोरोना चा आढावा
राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी आज दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थिती बाबत माहिती घेतली.
पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सीजन बेडस उपलब्धतेनुसार स्थानिक प्रशासन आपल्या क्षेत्रातील निर्बंधाबाबत निर्णय घेणार
पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे 14 जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर( लेव्हल्स) ठरवेल असे मदत व पुनर्वसन विभागाने नव्या आदेशानवये कळविले आहे.
हर्णे येथील अकसा खान झाली एमबीए
दापोली : तालुक्यातील हर्णेमध्ये राहणारी अकसा असलम खान हिनं नवी मुंबई येथील डीवाय पाटील विद्यापीठातून इंटरनॅशनल बिझिनेस या विषयातून एमबीए ही डीग्री प्राप्त केली आहे. अकसान १२७ विद्यार्थ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांक…
आषाढी वारीसंदर्भात अजित पवारांनी जाहीर केला निर्णय
महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे.
कुलभूषण जाधव यांना फाशीविरोधात मागता येणार दाद; पाकिस्तानातील सुधारित कायद्याचा लाभ
पाकिस्तानी संसदेमध्ये कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भातील एक महत्वाचं विधेयक संमत केलं आहे.
रत्नागिरीत बनावट नोटाप्रकरणी टोळी पकडली
कर्नाटकातील दांडेली येथे बनावट नोटा प्रकरणी एक टोळी पकडण्यात आली आहे
नवी मुंबईतील विमानतळाला हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव
नवी मुंबईतील विमानतळाला हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २० हजार ४५८ नागरिकांचे लसीकरण ,महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २० हजार ४५८ नागरिकांना लस देण्यात आली आहे