अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; काटोल आणि वडविहिराच्या घरांवर ईडीचा छापा
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, मृतांच्या परिवाराला मदतीची घोषणा
मुंबईत कालची रात्र पावसामुळं काळरात्र ठरली आहे. चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांना मृत्यू झाला आहे.
पुढील आठवड्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे वैद्यकीय सेवेतील सर्व रिक्त पदांबाबत प्रतिज्ञापत्रावर माहिती सादर करण्याचे आदेश
जनहित याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करून पुढील आठवड्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे वैद्यकीय सेवेतील सर्व रिक्त पदांबाबत प्रतिज्ञापत्रावर माहिती सादर करण्याचे आदेश दिले
ईडीचा अनिल देशमुखांना दणका ! तब्बल 350 कोटींची मालमत्ता जप्त
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.
भारताची ताकद पुन्हा वाढणार! US Navy ने Indian Navy ला दिले ‘हे’ विशेष हेलीकॉप्टर्स
भारतीय नौदलाच्या ताफ्यात विशेष हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला आहे , ज्यामुळे भारताची ताकद पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे.
शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, तासभर झाली चर्चा; तर्क-वितर्कांना उधाण!
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
कोरोनाची दुसरी लाट संपवण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची युद्धपातळीवर कामाला सुरुवात
रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेली कोरोनाची दुसरी लाट संपवण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली आहे.
रत्नागिरीत शासकीय इंजिनिअरिंग २०२१ -२२ या सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार -नामदार उदय सामंत
रत्नागिरीत शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजसाठी पावणेदोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा थेट अमित ठाकरें कडेच जाणार
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला.
राज्यातील सात जिल्ह्यांतील मच्छिमारांच्या डिझेल परताव्याचे २२२ कोटी थकित
राज्यातील सात जिल्ह्यांतील मच्छिमारांच्या डिझेल परताव्याची राज्य सरकारकडे २२२ कोटींहून अधिक रुपयांची रक्कम चार वर्षापासून थकीत आहे
