देशात नैसर्गिक आपत्तींमध्ये चालू वर्षात 2 हजार मृत्यू
देशाला चालू वर्षात विविध नैसर्गिक आपत्तींनी तडाखा दिला.
डिसेंबर मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी काढून नेले 17696 कोटी रूपये
डिसेंबर महिन्यात आत्तापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय मार्केट मधील 17 हजार 696 कोटी रूपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे.
राज्यात दीड कोटी नागरिक लसीकरणापासून दूर
सुमारे १ कोटी ४१ लाख नागरिकांनी लसीची पहिली मात्राही घेतलेली नाही.
डेल्टा आणि ओमिक्रोन संयोगातून येणार आणखी घातक विषाणू
विषाणूच्या अतिसंसर्गशील या दोन आवृत्ती एकत्र येऊन या विषाणूची सुपर आवृत्ती तयार होईल का? मॉडरनाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल बुर्तन यांच्या मते ही शक्यता आहे.
कागदाचा वापर 100 टक्के बंद, दुबई जगातील पहिले पेपरलेस शहर
दुबई (Dubai) सरकार 100 टक्के पेपरलेस होणारे पहिलं शहर ठरलंय. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) युवराज आणि दुबईचे क्राऊन प्रिंन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी ही माहिती…
अंशकालीन स्त्री परिचरांचे 22 डिसेंबरपासून कामबंद आंदोलन
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचर यांनी विविध मागण्यांसाठी 22 डिसेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.
सरकारनं निवडणुका पुढे ढकलण्याची केलेली विनंती आयोगानं फेटाळली
21 डिसेंबरला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलं आहे.
कामगारांनो, कामावर या- अनिल परब यांचे भावनिक आवाहन
एसटी कामगारांना कामावर येण्याचे वारंवार आवाहन पालकमंत्री तथा परिवहनमंत्री, रा. प. महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब करत आहेत.
१०वी आणि १२वीच्या परीक्षांची तारीख ठरली! शिक्षण मंत्र्यांनी केली घोषणा!
२०२२ साली १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च रोजी होणार असून १०वीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे.
