शासकीय भरतीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), एमकेसीएल व आयबीपीएस या संस्थांमार्फत होणार
परीक्षा पारदर्शकपणे घेण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससारख्या संस्थांची मदत घेण्यात येणार आहे
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.
मुलींचं विवाहाचं कायदेशीर वय १८ वरुन २१ वर्षे होणार? केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली प्रस्तावाला मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही विवाहाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
कोविड मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी 5 लाख रुपये मदत
कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पालकमंत्री ॲङ अनिल परब यांच्या हस्ते 5 लाख रुपयांची मदत ठेव प्रमाणपत्र(एफडी) शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे प्रदान करण्यात आले.
प्रत्येक जिल्ह्यात होणार पुस्तकांच गाव
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 'पुस्तकांचे गाव' साकारण्यास काल (१५ डिसेंबर)झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यात आणखी चार ‘ओमीक्रॉन’ बाधित आढळले ; आतापर्यंत ३२ जणांना संसर्ग!
राज्यात आज आणखी चार ‘ओमीक्रॉन’बाधित आढळले आहेत
विद्यापीठ कुलगुरु नियुक्तीचा अधिकार राज्य सरकारकडे
विद्यापीठ कुलगुरु नेमण्याचा अधिकार एकप्रकारे राज्य सरकारने आपल्याकडे घेतला आहे
रत्नागिरी जिल्ह्यात आज ७ नवे रुग्ण
जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत ७ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.
हिवताप कर्मचाऱ्यांचे आजपासून राज्यभर कामबंद आंदोलन
सार्वजनिक आरोग्य सेवेअंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य शासकीय हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांवर शासनाने अन्याय केल्यामुळे दिनांक 14 डिसेंबर पासून विभागातील सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन चालू केले आहे.
विद्यापीठातून नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्याची गरज -मंत्री उदय सामंत
गरीब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी ‘कमवा व शिका’ योजना अधिक व्यापक आणि नव्या स्वरूपात राबविण्याचा विचार करण्यात येत आहे.
