स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘राष्ट्राय स्वाहा’ भावनाच नव्या पिढीसाठी मार्गदर्शक: आशिष शेलार
Ratnagiri : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आणि त्यांचे संपूर्ण जीवन हे केवळ देशासाठी समर्पित होते. देशासाठी सर्वस्व अर्पण करणारी त्यांची ‘राष्ट्राय स्वाहा’ ही भावनाच आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे.…
