शंकर चव्हाण यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न
रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, मिरकरवाडा येथे सुरक्षारक्षक पदावर कार्यरत असलेले शंकर केशव चव्हाण ३१ मार्च २०२६ रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी एकूण ३४ वर्षे आणि ८…
रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, मिरकरवाडा येथे सुरक्षारक्षक पदावर कार्यरत असलेले शंकर केशव चव्हाण ३१ मार्च २०२६ रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी एकूण ३४ वर्षे आणि ८…
रत्नागिरी : जिल्ह्यातील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या स्वरूपानंद पतसंस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आपल्या देदीप्यमान वाटचालीचे सातत्य कायम राखले आहे. संस्थेने या वर्षात १० कोटी ९४ लाख रुपयांचा निव्वळ नफा…
मुंबई: शिवसेना मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुका आणि पक्ष विस्ताराच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग या अत्यंत महत्त्वाच्या पट्ट्याची जबाबदारी आमदार किरण…
रत्नागिरी : गेल्या १५ दिवसांपासून रत्नागिरी शहर आणि परिसरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यावसायिक तीव्र अडचणीत आले आहेत. गॅसअभावी अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असून हॉटेल मालक,…
तिरुवनंतपुरम: अखिल भारतीय विमुक्त आणि घुमंतू जनजाती विकास परिषदेच्या (AIDNTDC) वतीने २ एप्रिल २०२६ रोजी केरळ राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वझुथकाड येथील फ्रीमेसन्स हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन…
चिपळूण: भरचौकात पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याला पाच दिवस उलटूनही पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक न केल्याने चिपळूणमधील पत्रकार आक्रमक झाले आहेत. येत्या चार दिवसांत हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या…
मुंबई: श्रीराम नवमीच्या निमित्ताने भक्ती आणि संगीताचा संगम असलेले ‘रामराया’ हे नवे मराठी भजन रसिकांच्या भेटीला आले आहे. राम या संकल्पनेचा शोध घेणारे हे गाणे अल्पावधीतच भाविकांच्या पसंतीस उतरले आहे.…
देवरुख : नगरपंचायत क्षेत्रात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आधुनिक फिश मार्केट उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पासाठी लवकरात लवकर जागा निश्चित करून प्रशासकीय…
चिपळूण: पत्रकार दीपक भागवत यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांवर चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २५ मार्च २०२६ रोजी दुपारी बहादूरशेख नाका येथे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या विरोधात सुरू…
चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्याच्या शांततेला गुंडशाहीचे ग्रहण लागले असून, चिपळूणमध्ये पत्रकारितेला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. ‘दूरदर्शन’चे प्रतिनिधी दीपक भागवत यांच्यावर एका पतसंस्थेच्या समर्थकांनी केवळ कर्तव्य बजावत असताना जीवघेणा…