उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा दौरा कार्यक्रम
ना. आदिती तटकरे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची रामराजे महाविद्यालयास भेट
दापोलीतील मुंबई विद्यापीठ संलग्न रामराजे महाविद्यालयास मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री राजन कोळंबेकर व श्री प्रदीप सावंत यांनी आज भेट दिली,
देशात नव्या ६०,७५३ बाधितांची भर, मृतांचा आकडा अजूनही हजारच्या वरच!
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सध्या सुरुच आहे. नव्या बाधितांची, मृतांची संख्या जरी कमी होत असली तरी अजूनही रुग्णवाढ होत आहेच. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेले आकडे हे सांगत आहेत.
निर्बंध शिथिल होताच गर्दी वाढू लागली आहे, काळजी घ्या”, केंद्रीय सचिवांचा राज्यांना सतर्कतेचा इशारा!
काही राज्यांमध्ये निर्बंध शिथिल केल्यानंतर मोठ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे अनलॉक करताना किंवा निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकारांनी काळजी घेण्याची गरज आहे”,
फिरायला जाणाऱ्यांना 15 दिवस क्वारंटाईन करणार, अजित पवारांचा पुणेकरांना इशारा
पुण्यातून बाहेर फिरायला जाणाऱ्यांना पुन्हा पुण्यात आल्यावर 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात येईल,
राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी पदानियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकाऱ्यांची टीम नियुक्त
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिमतीला पदनियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकाऱ्यांची टीम राज्य शासनाकडून नियुक्त केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अनलॉकच्या स्तर ३ मध्ये समाविष्ट, अनेक सवलती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ९.०६ टक्के झाला असून ऑक्सिजन बेड्स व्यापलेची टक्केवारी ५५.२० टक्के आहे.
सिंधुदुर्गात शिवसेनेचे आज शंभर रूपयांत दोन लिटर पेट्रोल तर भाजपचे ओळखपत्र दाखवा आणि एक लिटर पेट्रोल मोफत मिळवा ,शिवसेना भाजप आमनेसामने
शाब्दिक आरोप-प्रत्यारोप, वाद आणि राडे करुन झाल्यानंतर आता सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे
रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.मोहीतकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी पोलीस विभागाकडून ‘ई-ज्योती’ या नावाने ई-लर्निंग सुविधा सुरू
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून व पोलीस विभागाकडून 'ई-ज्योती'' या नावाने ई-लर्निंग सुविधा सुरू केली आहे.
कोकण सागरी किनारा महामार्ग हा कोकणासाठी महत्त्वपूर्ण, सागरी किनारा महामार्ग चार पदरी करावा –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा'च्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे