रघुवीर घाटात घाटात दरड कोसळुन सोळा गावांचा संपर्क तुटला

रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड मधील रघुवीर घाटात सहा ते सात ठिकाणी दरडी कोसळल्याची घटना घडली आली

महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायती क आणि ड वर्गांत ज्यांचा कोरोनानं मृत्यू झाल्यास वारसांना ५० लाखांची मदत

कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना ५० लाखांची मदत केली जाणार

चिपळूण वासियांच्या मदतीसाठी दापोली मधील नरेंद्र महाराज संस्थांचे २०० सदस्य गेले धावून

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण येथे आलेल्या महापुरामुळे मोठे संकट आल्यानंतर हजारो कुटुंब रस्त्यावर आली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कॅबिनेट बैठकीदरम्यान प्रकृती बिघडली असून त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काळींजे खाडीचे पाणी श्रीवर्धन परिसरात येत असल्यामुळे नागरिक त्रस्त, नगरसेवक वसंत यादव यांनी घेतली दखल

श्रीवर्धन (समीर रिसबूड)- श्रीवर्धन-हरिहरेश्वर मार्गावरील काळींजे गावालगत खाडी असून काळींजे खाडीला उधाण आल्यानंतर भरतीचे पाणी आराठी ग्रामपंचायत, आयर मोहल्ला, मोगल मोहल्ला, दिवाणबाग तसेच श्रीवर्धन शहराच्या भाजीबाजाराच्या मागील बाजूस असलेल्या शेती,…

रत्नागिरी जिल्ह्यात महापुराने ३५ जणांचा बळी

अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे चिपळूण, खेड ला जलप्रलयाचा तडाखा बसला असून यामध्ये घरे, दुकाने यासह छोट्या-मोठ्या २० हजार मालमत्तांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे.