नैसर्गिक संकटात हानी होऊ नये यासाठी प्रयत्न हवेत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नैसर्गिक संकटात हानी होऊच नये, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
खेड मुंबके येथील मोहम्मद शम्सची सुरतमध्ये यशस्वी भरारी
सुरत : दापोलीतील करीम कागदी यांचा नातू मोहम्मद शम्स हिशाम सय्यद यानं सुरतमध्ये चकमदार कामगिरी केली आहे. येथील सरदार वल्लभभाई नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी मधून B.Tech. Mechanical Engineering या शाखेत…
ग्रामपंचायत पांगरी तर्फे गावात मोफत वृक्ष वाटप
संगमेश्वर : पर्यावरणाच्यादुष्टीने आवश्यक असणाऱ्या वृक्ष लागवडीच्या महत्वकांक्षी संकल्पना समोर ठेऊन राज्यात वृक्षसंवर्धन मोहीम राबिवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत गावात वृक्ष लागवडीवर जास्त भर देण्याचा प्रयत्न आहे, असे सरपंच…
राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले, वाहतूक ठप्प
ही दुर्घटना घडल्यानंतर कोकण रेल मार्गावरील अपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांनी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचं कोकण रेल प्रशासनाकडून सांगण्यात…
दापोलीच्या राजेश्वरी कदमची उत्तुंग भरारी, अमेरिकेत केलं MBA पूर्ण
रत्नागिरी : दापोलीच्या राजेश्वरी रामचंद्र कदम हिने नुकतीच अमेरिकेत MBA पदवी प्राप्त करून सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित सोहनी विद्यामंदिर दापोली या ठिकाणी राजेश्वरीने चौथीपर्यंत शिक्षण…
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या महत्वाच्या सुचना
मुंबई : कोव्हिड-19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत. आपत्ती…
दापोलीचं नाव इंग्लंडमध्ये चमकलं, सुलतानची चमकदार कामगिरी
दापोलीतील शौकत इलेक्ट्रीकल्सचे मालक शौकत काज़ी यांचे चिरंजीव सुलतान शौकत काज़ी यांने शैक्षणिक क्षेत्रात इंग्लंड भारताचं नाव मोठं केलं आहे. स्टाफोर्डशायर विद्यापीठामध्ये सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या मास्टर ऑफ सॉफ्टवेअर…
दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील ९७३ गावांना कोरोनाला वेशीबाहेर करण्यात यश
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले आहे.
ओबीसी राजकीय आरक्षणासाठी शनिवारी भाजपाचे एक लाख कार्यकर्त्यांचे जेलभरो
भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शनिवार दि. २६ जून रोजी राज्यातील किमान एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार
रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लसचा पहिला बळी ?
राज्यात डेल्टा प्लस विषाणूमुळे पहिला मृत्यू झाला असून हा बळी रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.