राज्यात शाळा पुन्हा कधी सुरु होणार?
राज्यात वाढत्या कोरोनामुळं पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला.
रत्नागिरी जिल्ह्यात आज २०७ नवे रुग्ण
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.
दापोलीत आगीत दोन खोके जळून खाक
शहरातील कामगार गल्लीमध्ये काही महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या खोक्यांना रविवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली.
दापोली तालुक्यात मा.आ.संजय कदम यांच्या हस्ते भुमिपुजने संपन्न
दापोली तालुक्यात माजी आ. संजय कदम यांनी विकास कामांचा धडाका लावला आहे.
राज्यातील शासकीय कार्यालयांत तब्बल 40 टक्के पदे रिक्त
राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांची 40 टक्के पदे रिक्त आहेत.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर -आरोग्यमंत्री राजेश टोपे
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहे,
कादिवलीच्या तनिष चव्हाणचे सुयश
तनिष शिरीष चव्हाण याला नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा निकालात महाराष्ट्र शिक्षण परिषद पुणे आयोजित पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत सुयश लाभले
देशात ८ दिवसात कोरोना रुग्णवाढीचा वेगात वाढ; २ लाख ७१ हजार २०२ बाधितांची नव्याने भर
देशात कोरोना रुग्णवाढीचा मागील ८ दिवसात कमालीचा वाढला आहे.
१५ ते २१ जानेवारी या दरम्यान रत्नागिरीसह पाच जिल्ह्यांत व्याघ्रगणना सुरू
व्याघ्रगणना यावर्षी १५ ते २१ जानेवारी यादरम्यान होणार आहे.
