अजितदादांवर किंवा राष्ट्रवादीवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे कार्यभार सोपवा -आ .निरंजन डावखरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी राज्याच्या प्रमुखपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार किंवा अन्य सहकाऱ्यांकडे सोपवावीत, अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे.
केंद्र सरकारविरोधात बोलले म्हणून त्यांना कामावरून काढून टाकणे योग्य नाही- मंत्री उदय सामंत
किरण माने यांनी केंद्र सरकारविरोधात बोलले म्हणून त्यांना कामावरून काढून टाकणे योग्य नसल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.
मुंबई महानगरपालिकेच्या ग्राहकांना सेवा देणार्या व्हॉट्स अॅप चॅट बॉट’ या उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
जन्म दाखल, विवाह नोंदणी, मालमत्ता कर भरणे, गणेशोत्सव परवानगी आणि तक्रारींच्या निराकरणासह पालिकेच्या ८० सुविधा प्रशासनाने 'व्हॉट्सअॅप चॅट बॉट'वर उपलब्ध करून दिल्या आहेत.
पनवेल -दापोली एसटी बसवर झाली दगडफेक
दापोली तालुक्यातील महाळुंगे अंगणवाडी येथे एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना 14 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
ओमिक्रॉनमुळे अर्थव्यवस्था संकटात येण्याची शक्यता – संयुक्त राष्ट्राचे निरीक्षण
करोनाच्या पहिल्या लाटेत देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला. लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, रोजगार, आर्थिक व्यवहार हे सगळंच ठप्प झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खालावली.
दापोलीमध्ये ट्रिपल मर्डर झाल्याचे उघड
दापोली : तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे काल तीन वृद्ध महिलांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. हा घात आहे की अपघात असा सवाल ‘माय कोकण’नं विचारला होता. पोलिसांनी या प्रकरणांमध्ये…
कोकणातील शेतकर्यांना सुक्ष्म सिंचनासाठी अनुदान
कोकणातील सूक्ष्म सिंचन संच बसविणार्या शेतकर्यांना पूरक अनुदान देण्याकरिता राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हा बँकेच्या तज्ञ संचालकपदी रमेश कीर
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरीच्या तज्ञ संचालकपदी राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरीचे सुपुत्र रमेश कीर यांची निवड झाली आहे.
दापोलीत 3 महिलांचा मृत्यू घात की अपघात?
दापोली : शहरापासून काही किलोमीटर अंतरावर एक अत्यंत ह्रदयद्रावक घटना घडली आहे. वणोशी खोतवाडी इथं तीन वृद्ध महिलांचा एकाच वेळी मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे तीनही महिला जळून मृत्युमुखी पडल्या…
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत
