राज्यातील शासकीय कार्यालयांत तब्बल 40 टक्के पदे रिक्‍त

राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांची 40 टक्के पदे रिक्‍त आहेत.

कादिवलीच्या तनिष चव्हाणचे सुयश

तनिष शिरीष चव्हाण याला नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा निकालात महाराष्ट्र शिक्षण परिषद पुणे आयोजित पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत सुयश लाभले

खून्यांनी महिलांना जाळून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न

रत्नागिरी – दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे संक्रांतीच्या दिवशी तीन वयोवृद्ध महिलांचा मृत्यू हा जळून झालेला नसून त्यांचा दागिन्यांच्या हव्यासापोटी अज्ञाताने त्यांचा खून केल्याचे आता पोलीस तपासात पुढे आले आहे.…

पद्मविभूषण” मा. रतन टाटा ह्यांना डि-लीट पदवी देण्यासाठी ना. उदय सामंत ह्यांनी दिली तातडीने मंजुरी !

पदमविभूषण मा. रतन टाटा ह्यांना डी-लिट ही पदवी देण्याची परवानगी मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता

आ.साळवी यांना धमकी देणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा- मंत्री उदय सामंत यांची गृहमंत्री वळसे पाटील यांच्याकडे मागणी

आमदार राजन साळवी यांना जीवे मारण्याला तात्काळ पकडावे व आमदार राजन साळवी याच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी ना.उदय सामंत यांनी केली आहे.