सावनी रवींद्रच्या स्वरात ‘रामराया’ भजन भेटीला
मुंबई: श्रीराम नवमीच्या निमित्ताने भक्ती आणि संगीताचा संगम असलेले ‘रामराया’ हे नवे मराठी भजन रसिकांच्या भेटीला आले आहे. राम या संकल्पनेचा शोध घेणारे हे गाणे अल्पावधीतच भाविकांच्या पसंतीस उतरले आहे.…
मुंबई: श्रीराम नवमीच्या निमित्ताने भक्ती आणि संगीताचा संगम असलेले ‘रामराया’ हे नवे मराठी भजन रसिकांच्या भेटीला आले आहे. राम या संकल्पनेचा शोध घेणारे हे गाणे अल्पावधीतच भाविकांच्या पसंतीस उतरले आहे.…
मुंबई : राज्यातील ‘दीडशे दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलाने सर्वोत्तम ३४ पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र…
मुंबई : महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी २७ मार्च २०२६ रोजी आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यानुसार २०११ च्या तुकडीचे (Batch) अधिकारी एम. देवेंद्र सिंह यांची वर्णी…
देवरुख : नगरपंचायत क्षेत्रात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आधुनिक फिश मार्केट उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पासाठी लवकरात लवकर जागा निश्चित करून प्रशासकीय…
दापोली: नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या १४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात खासदार सुनील तटकरे यांनी दैनिक रत्नागिरी टाइम्सचे दापोलीतील पत्रकार यशवंत कांबळे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना सन्मानित केले. कांबळे…
चिपळूण: पत्रकार दीपक भागवत यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांवर चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २५ मार्च २०२६ रोजी दुपारी बहादूरशेख नाका येथे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या विरोधात सुरू…
रत्नागिरी: चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘अग्निपंख’ या नाटकासाठी राज्यस्तरीय अभिनयाचे प्रथम पारितोषिक पटकवणारे रत्नागिरीचे सुपुत्र मिनार पाटील यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला…
चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्याच्या शांततेला गुंडशाहीचे ग्रहण लागले असून, चिपळूणमध्ये पत्रकारितेला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. ‘दूरदर्शन’चे प्रतिनिधी दीपक भागवत यांच्यावर एका पतसंस्थेच्या समर्थकांनी केवळ कर्तव्य बजावत असताना जीवघेणा…
चिपळूण : येथे दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेने पत्रकारितेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेचे दापोली तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून पत्रकारांवर…
गुहागर: तालुक्यातील गिमवी येथे २३ मार्च २०२६ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास वनविभागाच्या पथकाने अवैध शिकारीवर मोठी कारवाई केली. गिमवी गावच्या हद्दीत विना नंबर प्लेटचा ४०७ टेम्पो संशयास्पद रित्या उभा…