Category: टॉप न्यूज

स्पृहा भावेला सुवर्णपदक

रत्नागिरी : शहराच्या फाटक हायस्कूलमधील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी स्पृहा तेजराज भावे हिने बृहन्मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२५-२६ मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. संपूर्ण रत्नागिरी…

तानाजी चोरगे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा बँकेची उत्तुंग भरारी; सलग १४ वर्षे ‘झिरो एनपीए’चा विक्रम

Ratnagiri : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशाचा विचार करताना तानाजीराव चोरगे यांचे नेतृत्व केंद्रस्थानी आहे. २००७ मध्ये जेव्हा त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली, तेव्हा बँक अत्यंत गंभीर आर्थिक संकटात…

लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक प्रकल्प पर्यावरणपूरक आणि सुरक्षित; कंपनीने मांडली स्पष्ट भूमिका

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : लोटे परशुराम एमआयडीसीमधील लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड (LOIL) या प्रकल्पाबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. हा प्रकल्प सर्व पर्यावरणीय,…

लोटे परशुराम येथील ‘PFAS’ प्रकल्पाविरोधात ६ एप्रिलला जनआक्रोश; लक्ष्मी ऑर्गेनिकसमोर भव्य मोर्चाचे आयोजन

खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीने प्रस्तावित केलेल्या PFAS (पर- आणि पॉलिफ्लुओरोअल्काईल पदार्थ) उत्पादन प्रकल्पावरून स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. या प्रकल्पाच्या…

डॉ. जयवंत जालगांवकर यांच्या नेतृत्वाखाली दापोली अर्बन बँकेची गरुडझेप; ८.४४ कोटींचा नफा

दापोली : दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मिळविलेल्या दैदिप्यमान यशाची घोषणा बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगांवकर यांनी केली आहे. जालगांवकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली बँकेने ८ कोटी ४४…

शिवसेना पक्ष संघटनेत फेरबदल: किरण सामंत यांच्यावर दक्षिण कोकणची मोठी जबाबदारी

मुंबई: शिवसेना मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुका आणि पक्ष विस्ताराच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग या अत्यंत महत्त्वाच्या पट्ट्याची जबाबदारी आमदार किरण…

रत्नागिरी: पत्रकार दिपक भागवत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध आणि कारवाईची मागणी

रत्नागिरी : पत्रकार दिपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले असून, या घटनेच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषदेने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन दिले. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारावर…

गॅस टंचाईमुळे रत्नागिरीतील हॉटेल व्यवसाय संकटात; प्रशासनाविरोधात व्यावसायिकांचा एल्गार

रत्नागिरी : गेल्या १५ दिवसांपासून रत्नागिरी शहर आणि परिसरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यावसायिक तीव्र अडचणीत आले आहेत. गॅसअभावी अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असून हॉटेल मालक,…

पद्मश्री भिकू रामजी इदाते यांच्या प्रमुख उपस्थितीत केरळमध्ये विमुक्त-घुमंतू जनजाती परिषद

तिरुवनंतपुरम: अखिल भारतीय विमुक्त आणि घुमंतू जनजाती विकास परिषदेच्या (AIDNTDC) वतीने २ एप्रिल २०२६ रोजी केरळ राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वझुथकाड येथील फ्रीमेसन्स हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन…

चिपळूणमध्ये पत्रकारांचा संताप: हल्लेखोरांना अटकेसाठी ४ दिवसांचा अल्टिमेटम; तीव्र आंदोलनाचा इशारा

चिपळूण: भरचौकात पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याला पाच दिवस उलटूनही पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक न केल्याने चिपळूणमधील पत्रकार आक्रमक झाले आहेत. येत्या चार दिवसांत हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या…