Category: टॉप न्यूज

दापोलीत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

दापोली : तालुक्यामध्ये ४ जुलै ते १० जुलै या कालावधीत पोक्सो अंतर्गत चार गुन्हे दाखल झाल्याने महिला, महाविद्यालयीन युवती आणि शालेय विद्यार्थिनींच्या मनामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर…

राजापूर पंचायत समितीत बारसू-सोलगाव अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात एकमुखी ठराव मंजूर

राजापूर : तालुक्यातील बारसू-सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असल्याने राजापूर पंचायत समितीच्या मासिक सभेत या प्रकल्पाविरोधात एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. जनभावनांचा आदर करून हा…

पाताळगंगा नदीत वाहून आलेले गॅस सिलिंडर तात्काळ जमा करा; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा नागरिकांना कडक इशारा

रायगड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाताळगंगा नदीला आलेल्या पुरात खारपाडा परिसरातून तब्बल तीन हजार गॅस सिलिंडर वाहून गेल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. नदीच्या आणि खाडीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर वाहून आलेले…

हवामान बदल आणि कीडरोगांच्या संकटात सापडलेल्या कोकणातील नारळ-सुपारी बागायतदारांना पीकविम्याचा दिलासा

रत्नागिरी : हवामान बदल आणि कीडरोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकणातील नारळ आणि सुपारी बागायती मोठ्या संकटात सापडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत नारळ व सुपारी पिकांचा समावेश करून…

दापोलीत पोक्सोच्या वाढत्या घटनांविरोधात नागरिकांचा एल्गार; दोषींना कठोर शिक्षेची मागणी

दापोली : तालुक्यात ४ ते ७ जुलै २०२६ या अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत पोक्सो कायद्यांतर्गत तीन गंभीर गुन्हे घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर निवेदिता प्रतिष्ठान…

प्रशासकीय अनियमिततेचा ठपका; रत्नागिरीतील दोन महिला उपजिल्हाधिकारी निलंबित

रत्नागिरी: प्रशासकीय अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाने रत्नागिरीतील दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी राज्यपालांच्या…

भूमी अभिलेख विभागातील भरतीच्या बोगस जाहिरातींवर विश्वास ठेवू नका; जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांचे आवाहन

रत्नागिरी: सध्या सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर भूमी अभिलेख विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याच्या बोगस जाहिराती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मात्र, ही भरती प्रक्रिया पूर्णपणे खोटी असून नागरिकांनी अशा…

रत्नागिरीतील आठवीच्या विद्यार्थ्याचे धाडस; चित्रीकरण करून पकडून दिला अट्टल चोर

रत्नागिरी : तालुक्यातील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय, जाकादेवी येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या तरवळ येथील सर्वेश संदेश मायंगडे या विद्यार्थ्याने अत्यंत धाडस आणि प्रसंगावधान दाखवत एका अट्टल चोराला पकडून देण्यात…

डॉ. अतुल मोहोड यांची पंजाबमधील राष्ट्रीय जैवऊर्जा संस्थेच्या महासंचालकपदी निवड

दापोली : येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अतुल मोहोड यांची पंजाबमधील कपूरथला येथील सरदार स्वर्ण सिंह राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्थेच्या महासंचालकपदी आगामी तीन वर्षांसाठी निवड…

तिवडी गावाची २० वर्षांची पाण्याची समस्या अखेर मार्गी; वन विभाग आणि सीएसआरच्या माध्यमातून १० लाखांचा निधी मंजूर

चिपळूण: सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चिपळूण तालुक्यातील तिवडी गावाची गेल्या २० वर्षांपासूनची अत्यंत गंभीर आणि क्लिष्ट अशी पाण्याची समस्या अखेर मार्गी लागली आहे. शासकीय तांत्रिक अडचणींवर मात करत, वन विभाग आणि…