Tag: uday samant

रत्नागिरीत काश्मीर दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली, अमानवी कृत्याचा निषेध 

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित केलेली शोकसभा रत्नागिरी : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २६ निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी मराठी…

रत्नागिरीचे पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित, पालकमंत्री उदय सामंतांनी साधला संवाद

रत्नागिरी : जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरीतील 42 श्रीनगरमध्ये सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. उद्योग मंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ या पर्यटकांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री…

मालगुंड येथे ‘पुस्तकांचे गाव’ लोकार्पित, मराठी साहित्यासाठी मोठ्या घोषणा: उदय सामंत

साहित्य भूषण पुरस्काराची रक्कम 10 लाख रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून 10 लाख रुपये करण्यात येत आहे. तसेच मालगुंड येथील केशवसुतांच्या स्मारकाच्या नुतनीकरणासाठी…

पुस्तकाचे गाव मालगुंड आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन रविवारी उत्साहात होणार

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने वाचन आणि साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पुस्तकाचे गाव’ उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गावाला ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून मान्यता देण्यात आली…

रत्नागिरीत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या ‘जनता दरबार’मध्ये 90% तक्रारींचा जागेवरच निकाल

रत्नागिरी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित केलेल्या ‘जनता दरबार’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी झालेल्या या दरबारात 25 विभागांशी संबंधित 123 अर्ज प्राप्त झाले,…

कोकण विभाग प्राथमिक शिक्षक समितीचा भव्य मेळावा व शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

दापोली: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोकण विभागातर्फे दापोली येथील सेवावृत्ती शिंदे गुरुजी सभागृहात १३ एप्रिल रोजी भव्य मेळावा आणि शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याध्यक्ष विजय कोंबे…

रत्नागिरी स्मार्ट सिटीच्या दिशेने : उदय सामंत यांच्या हस्ते दामले शाळेच्या आधुनिक इमारतीचे भूमिपूजन

रत्नागिरी : रत्नागिरी शहर एमआयडीसीने दत्तक घेतले असून, स्मार्ट सिटी योजनेसाठी ४५० कोटी रुपये दिले आहेत. येत्या दोन वर्षांत रत्नागिरी स्मार्ट शहर म्हणून उभे राहणार आहे. आधुनिक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून…

‘नो कॉम्प्रोमाईझ! रत्नागिरीला अमली पदार्थमुक्त करा’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा कडक इशारा

रत्नागिरी: “अमली पदार्थांचा विळखा रत्नागिरीतून कायमचा हद्दपार करायचा आहे. यात कोणतीही तडजोड चालणार नाही!” असा थेट आणि कठोर इशारा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला आहे. अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन…

चिपळूण अधिवेशनात जीवन सुर्वे यांची राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती

चिपळूण: चिपळूण येथील शिक्षक पतपेढी सभागृहात आज संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात दापोलीचे शिक्षक नेते जीवन सुर्वे यांची राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.…

रत्नागिरी: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेमुळे जिल्ह्यात 1 हजार 37 कोटींची गुंतवणूक

रत्नागिरी: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांनी 1 हजार 37 कोटींची गुंतवणूक करण्याचा संकल्प केला आहे. रत्नागिरी हा उद्योगांचे केंद्र म्हणून उदयाला येत असून, पर्यावरणपूरक उद्योग आणि पर्यटन प्रकल्पांसाठी महिलांनी…