Tag: uday samant

वैश्य समाजाच्या जात प्रमाणपत्रातील अडचणी दूर होणार; मंत्रालयातील बैठकीनंतर १० दिवसांत शासन आदेश काढण्याचे निर्देश

रत्नागिरी : वैश्य समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) जातीचा दाखला मिळण्यात येणाऱ्या सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी कायमस्वरूपी दूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयात इतर बहुजन कल्याण मंत्री अतुल…

रत्नागिरीत ‘हर घर तिरंगा’ रॅलीचा उत्साह; शहरात सैनिक उद्यान आणि सैनिक भवन उभारण्याची पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी : ‘आजादी का अमृत महोत्सव’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या आवाहनाला साद देत रत्नागिरीत सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. श्रावणाच्या रिमझिम पावसात…

कोल्हापूरहून परतताना वाटेतच काळाचा घाला; रत्नागिरीचे सुपुत्र राजेश सावंत यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ

रत्नागिरी: जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाला आज एक मोठा धक्का बसला. भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष राजेश सावंत (वय ५५) यांचे आज रात्री ९ वाजेच्या सुमारास अत्यंत…

रत्नागिरीतील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये ‘मराठी भाषा क्लब’ स्थापन

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये ‘मराठी भाषा क्लब’ची स्थापना करण्यात आली. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार…

भविष्यात कोकणातून शास्त्रज्ञ आणि अधिकारी घडतील; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा विश्वास

रत्नागिरी: कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट गुणवत्ता असून, राज्यातील शैक्षणिक निकालात कोकण विभाग नेहमीच अव्वल राहिला आहे. भविष्यात याच कोकणातून शास्त्रज्ञ, आयएएस आणि आयपीएस अधिकारी घडून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देतील, असा…

रत्नागिरीत २६ व्या राज्यस्तरीय कबड्डी दिन सोहळ्याचे आयोजन; पालकमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कारांचे होणार वितरण

रत्नागिरी : रत्नागिरीत २६ व्या राज्यस्तरीय कबड्डी दिन सोहळ्याचे आयोजन; पालकमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कारांचे होणार वितरण स्वर्गीय बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त आणि २६ व्या कबड्डी दिनाचे औचित्य…

लोटे एमआयडीसीतील सीइटीपी प्रकल्प औद्योगिक विकास महामंडळाने ताब्यात घ्यावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसी परिसरातील उद्योगांसाठी महत्त्वाचा असलेला कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (सीइटीपी) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तातडीने ताब्यात घ्यावा, अशी मागणी प्रमोद जठार यांनी उद्योगमंत्री उदय…

खेड तालुक्यातील दहिवलीत भीषण भूस्खलन; पालकमंत्री उदय सामंत यांची पहाटेच घटनास्थळी धाव

रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री भीषण भूस्खलनाची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने आज…

रत्नागिरी विमानतळ विकासाला गती: भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत रविवारी सामंजस्य करार

रत्नागिरी : कोकण आणि विशेषतः रत्नागिरीच्या दळणवळण तसेच सुरक्षा क्षेत्राच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल पडत आहे. रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात ५…

मुंबई-गोवा महामार्गावर तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी दरम्यान वृक्षारोपणाचा शुभारंभ: महामार्ग हरित करण्याचा उदय सामंत यांचा निर्धार

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गाच्या विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महामार्गावरील तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी या मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करण्याच्या विशेष उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे उद्योग व…