Tag: ratnagiri

हवामान बदलावर मात : कोकण कृषी विद्यापीठाचा ‘बॅगिंग’ प्रयोग यशस्वी; हापूसची गुणवत्ता आणि वजन वाढणार

दापोली | प्रतिनिधीवाढते तापमान आणि लहरी हवामानाचा मोठा फटका यावर्षी कोकणातील हापूस आंबा उत्पादनाला बसला आहे. मोठ्या प्रमाणात मोहोर येऊनही फळधारणा न होणे आणि मोहोर गळती अशा समस्या उभ्या राहिल्या…

आंजर्ले कड्यावरचा गणपती मंदिरात भरवस्तीत धाडसी चोरी; दानपेटी फोडून रोकड लंपास

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी नियोजित कट रचून…

रत्नागिरीत ७२ वी राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा रंगणार

रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना आणि उदय सामंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत ७२ व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ आणि २ मे २०२६ रोजी…

स्पृहा भावेला सुवर्णपदक

रत्नागिरी : शहराच्या फाटक हायस्कूलमधील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी स्पृहा तेजराज भावे हिने बृहन्मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२५-२६ मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. संपूर्ण रत्नागिरी…

अबूधाबी येथील तज्ज्ञ आणि माजी विद्यार्थी इम्रान शेख यांचे रत्नागिरीत व्याख्यान

रत्नागिरी: मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे १ एप्रिल २०२६ रोजी “सागरी मत्स्यालयाचे व्यवस्थापन” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्रीय मत्स्यालय, अबूधाबी…

जालगाव कुंभारवाडीत हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

दापोली : जालगाव कुंभारवाडी येथे १ आणि २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन आणि हनुमान रथोत्सवाचे…

शंकर चव्हाण यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न

रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, मिरकरवाडा येथे सुरक्षारक्षक पदावर कार्यरत असलेले शंकर केशव चव्हाण ३१ मार्च २०२६ रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी एकूण ३४ वर्षे आणि ८…

शिवसेना पक्ष संघटनेत फेरबदल: किरण सामंत यांच्यावर दक्षिण कोकणची मोठी जबाबदारी

मुंबई: शिवसेना मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुका आणि पक्ष विस्ताराच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग या अत्यंत महत्त्वाच्या पट्ट्याची जबाबदारी आमदार किरण…

रत्नागिरी: पत्रकार दिपक भागवत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध आणि कारवाईची मागणी

रत्नागिरी : पत्रकार दिपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले असून, या घटनेच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषदेने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन दिले. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारावर…

गॅस टंचाईमुळे रत्नागिरीतील हॉटेल व्यवसाय संकटात; प्रशासनाविरोधात व्यावसायिकांचा एल्गार

रत्नागिरी : गेल्या १५ दिवसांपासून रत्नागिरी शहर आणि परिसरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यावसायिक तीव्र अडचणीत आले आहेत. गॅसअभावी अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असून हॉटेल मालक,…