भूमी अभिलेख विभागातील भरतीच्या बोगस जाहिरातींवर विश्वास ठेवू नका; जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांचे आवाहन
रत्नागिरी: सध्या सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर भूमी अभिलेख विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याच्या बोगस जाहिराती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मात्र, ही भरती प्रक्रिया पूर्णपणे खोटी असून नागरिकांनी अशा…
