करोना लढ्यात कुठलेही राजकारण आणू नका, अशी सर्वपक्षीय नेत्यांना समज देण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी
करोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि नाही असे ठामपणे सांगतानाच करोना लढ्यात कुठलेही राजकारण आणू नका, अशी सर्वपक्षीय नेत्यांना समज देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र…
Weather Update : मध्य महाराष्ट्रासह विदर्भात येत्या दोन दिवसांत पाऊस
मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने बुधवारी वर्तविली
देशात लसीकरण पूर्ण होईपर्यत, परदेशात पाठवू नका : अजित पवार
लसीच्या वाटपाच्या आकडेवारीमुळे वाटप करताना केंद्राकडून दुजाभाव होत असल्याचे दिसले होते.
आज रात्री ८ पासून सोमवार सकाळी ७ पर्यंत पूर्ण संचारबंदी; दापोली नगरपंचायत
राज्य सरकारने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊन ला काही तासातच सुरुवात होणार असून आज रात्री ८ वाजलेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण संचारबंदी लागू राहणार आहे.
धोका : दापोलीत एका दिवसात ३४ रूग्ण पॉझिटिव्ह
दापोली : मुश्ताक खान कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगानं वाढ आहे. आवश्यक असेल तरच लोकांनी घरा बाहेर पडावं अशी स्थिती दापोलीमध्ये निर्माण झाली आहे. आज दिनांक ८ एप्रिल २०२१ रोजी एकाच…
Mini treking place : Keshavraj Temple
Keshavraj temple is situated 6 kms from Dapoli city. This place comes in Aasood village. In Keshavraj area you can feel real kokan. Here Dabke, Depolkar and Risbud families reside.…
कोकणाला पर्जन्यविषयक इशारा
*पर्जन्यविषयक इशारा* रत्नागिरी दि.08:- भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार जिल्ह्यात 11 एप्रिल व 12 एप्रिल 2021 रोजी काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.…
रत्नागिरीत कोण लपवत आहे मृतांची आकडेवारी?
शासकीय रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले या कोरोना बाबतच्या आकडेवारी लपवून प्रशासनाबरोबरच जनतेची ही दिशाभूल करत असून खोटी आकडेवारी प्रसिद्ध करत असल्याचे आरोप भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी…
कोरोनाच्या उद्रेकामुळे पुण्यातील आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण,पुणे जिल्ह्यात केवळ ३७६ ऑक्सिजन बेडस उरले
मुंबईपाठोपाठ राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात मोठी बिकट परिस्थिती उद्भवली आहे.
लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नाही- खा. शरद पवार
गेल्यावर्षीच्या तुलनेत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे