राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
मुंबई :-कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेला दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.…
राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी
रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचना मुंबई दिनांक: राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू…
5 एप्रिलपासून आंबा वाहतूक लालपरी करणार
हापूस आंबा पेट्यांची वाहतूक करण्यासाठी एसटी विभागातर्फे रत्नागिरी जिल्ह्यासाठी 30 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 20 मालवाहू ट्रक पुरविण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची 5 एप्रिलला निवडणूक
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक 5 एप्रिलला जाहीर झाली आहे.
हापूस होणार इंग्लडकडे रवाना: निर्बंध केले शिथिल
- इंग्लंडमध्ये निर्यात केल्या जाणार्या वस्तूंवरील बंधने शिथिल करण्यात आली असून त्यात हापूसवरील उष्णजल प्रक्रियेचा समावेश आहे
भरधाव कारची रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रेलरला धडक
मुंबई-गोवा महामार्गालगतच्या हॅप्पीसिंग धाब्यासमोर उभ्या असलेल्या ट्रेलरला मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील चारजण जखमी झाले.
ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना २०२०या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात आज तब्बल ६४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण…
रत्नागिरी जिल्ह्यात आज ६४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उद्या दापोली दौऱ्यावर
एलईडी च्या माध्यमातून होणारी विध्वंसक मासेमारी बंद करणेबाबत दापोली येथील मच्छीमार संघर्ष समिती हि गेले कित्येक दिवस आंदोलन करत आहे.
कोकण विभागात उष्णतेची लाट
पावसाळी स्थिती दूर होताना कोकण विभागात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे.मुंबई परिसर आणि रत्नागिरी येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.ही स्थिती२५ मार्चपर्यंत कायम राहणार…