रत्नागिरी जिल्हा भाजप मंडळ अध्यक्षांची घोषणा: नवीन चेहरे आणि काहींना पुन्हा संधी
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाने (भाजप) रत्नागिरी जिल्ह्यातील मंडळ अध्यक्षांच्या नवीन यादीची घोषणा केली आहे. यामध्ये काहींना पुन्हा संधी देण्यात आली असून, काही नवीन चेहऱ्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रत्नागिरी…
मालगुंड येथे ‘पुस्तकांचे गाव’ लोकार्पित, मराठी साहित्यासाठी मोठ्या घोषणा: उदय सामंत
साहित्य भूषण पुरस्काराची रक्कम 10 लाख रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून 10 लाख रुपये करण्यात येत आहे. तसेच मालगुंड येथील केशवसुतांच्या स्मारकाच्या नुतनीकरणासाठी…
रत्नागिरीच्या आकांक्षा कदम आणि पूर्वा किनरे यांना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार प्रदान
रत्नागिरी : राज्य शासनाचा मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार रत्नागिरीच्या कॅरमपटू आकांक्षा उदय कदम आणि योगापटू पूर्वा शिवराम किनरे यांना जाहीर झाला होता. शुक्रवारी मुंबईत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री…
चिपळूणात बनावट पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाला ३.१० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांना गंडवले
चिपळूण : स्वतःला पोलीस असल्याचे भासवून दोन अज्ञात व्यक्तींनी एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ३ लाख १० हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना चिपळूणमध्ये घडली. ही घटना १७ एप्रिल २०२५ रोजी…
सुनीता बेलोसे यांच्या ‘काव्यलीला’चे वराडकर बेलोसे महाविद्यालयात प्रकाशन
दापोली : आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोली संचलित वराडकर बेलोसे महाविद्यालयात गुरुवारी, १७ एप्रिल २०२५ रोजी सुनीता दिलीप बेलोसे लिखित ‘काव्यलीला’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण आणि उत्सवी वातावरणात…
रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेने गाठला ५०६६ कोटींचा व्यवसाय
रत्नागिरी जिल्हा बँकेची सामाजिक बांधिलकी: ५५.८५ लाखांची मदत रत्नागिरी, दि. १८ एप्रिल २०२५: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सरत्या आर्थिक वर्षात ९४.६४ कोटी रुपयांचा ऐतिहासिक ढोबळ नफा कमावला आहे. बँकेच्या…
दादर येथील बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा रिजनल लाॅयर्स कॉन्फरन्समध्ये कल्पलता भिडे यांचा सन्मान
मुंबई : दादर, मुंबई येथे आज दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने आयोजित रिजनल लाॅयर्स कॉन्फरन्सचे थाटात उद्घाटन झाले. या प्रतिष्ठित कार्यक्रमात प्रख्यात,…
पुस्तकाचे गाव मालगुंड आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन रविवारी उत्साहात होणार
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने वाचन आणि साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पुस्तकाचे गाव’ उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गावाला ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून मान्यता देण्यात आली…
रत्नागिरीत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या ‘जनता दरबार’मध्ये 90% तक्रारींचा जागेवरच निकाल
रत्नागिरी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित केलेल्या ‘जनता दरबार’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी झालेल्या या दरबारात 25 विभागांशी संबंधित 123 अर्ज प्राप्त झाले,…
व्हीडीएस परीक्षेत आंजर्ले नं.१ शाळेचे सुयश
दापोली- दापोली पंचायत समितीचा शैक्षणिक उपक्रम असलेल्या व्हीजन दापोली शिष्यवृत्ती परीक्षेत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा आंजर्ले नं.१ने घवघवीत यश संपादन केले असून या शाळेचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत…