सलग दुसऱ्या दिवशी कोरोना ५०० पार

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होत आहे. आज सगल दुसऱ्या दिवशी ५०० पेक्षा जास्त लोकांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. कोरोनाची हिच स्थिती राहिली तर परिस्थिती फार भयानक होऊ…

विनाकारण फिरणाऱ्या 560 जणांची तपासणी; 31 जण पॉझिटिव्ह

कोव्हीड19 रोगाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून दि १५ एप्रिल व १६ एप्रिल या दोन दिवसात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां विरोधात कारवाईचा बडगा उभारण्यात आला.

करोनानं देशात २४ तासांत घेतले १३४१ बळी! २ लाख ३४ हजार ६९२ नव्या बाधितांची नोंद!

काही महिन्यांपूर्वी कमी होऊ लागलेलं करोनाचं प्रमाण देशात पुन्हा एकदा वाढू लागलं आहे

मुकेश अंबानी महाराष्ट्राला मोफत ऑक्सिजन पुरवठा करणार

जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवणारे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेकडून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये व्हेंटिलेटर बेड उपलब्धच नाही

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अलीकडच्या काही दिवसांत ही संख्या दर दिवशी वाढत आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर कोरोना पॉझिटिव्ह

देशात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट पसरली आहे. या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक जलद आहे

जिल्हा जिल्ह्याला भिकेला लावायचं आहे का?- निलेश राणे

रत्नागिरी : राज्याने दिलेल्या एसओपीनुसार महाराष्ट्रात सर्व गोष्टी सुरू असताना रत्नागिरीत असलेल्या कर्फ्यूकडे माजी खासदार निलेश राणे यांनी लक्ष वेधले आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्य सेवा देण्यात आलेल्या अपयशाचे खापर रत्नागिरीच्या…