माजी आ. संजय कदम यांच्या संकल्पनेतून ‘श्री. भैरवनाथ’ कोव्हिड केअर सेंटरचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन
खेड तालुक्यातील चिंचघर, (वेताळवाडी) येथे दापोली विधानसभा मतदार संघाचे मा. आमदार श्री.संजयराव( भाऊ) कदम यांच्या संकल्पनेतून "श्री. भैरवनाथ" १०० बेडचे अत्याधुनिक कोव्हिड केअर सेंटरचे उद्घाटन
खेड पोलीसांनी जप्त केला 3 लाख 43 हजारांचा गुटखा
तवेरा गाडी क्रमांक MH 08 R 8295 मधून तौफिक रजाक मेमन वय-३२ वर्षे रा. हर्णे ता. दापोली जि. रत्नागिरी हा दि.०२/०७/२०२१ रोजी बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करत असल्याबाबतची गुप्त माहिती…
रत्नागिरी जिल्ह्यात आज ४२३ कोरोनाबाधित
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.
तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या 24 घरांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण
तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या २४ घरांचे आज लोकार्पण
राज्यांवर खापर फोडण्यापेक्षा केंद्राने अखंडित लस पुरवठा करावा – आरोग्यमंत्री राजेश टोपे
लसीकरणाबाबत महाराष्ट्र सातत्याने देशात प्रथम क्रमांकावर आहे. केंद्र सरकारने अखंडित लस पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडावी.
नव्या कृषी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
नव्या कृषी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी दुरुस्ती विधेयक आणले पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली
दहावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लागण्याची शक्यता
दहावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली. पण त्यांची ईडी चौकशी करणार नाही -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आराेप
लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱयाची नक्कीच चौकशी व्हायला हवी. पण निरपराध लोकांवरही ईडी, सीबीआय लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे
राज्यातील गड-किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन , पहिल्या टप्प्यात शिवनेरी, राजगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुधागड आणि तोरणा या ६ किल्ल्यांचे संवर्धन
राज्यातील गड-किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली २३ सदस्यांच्या सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे.
काेराेनामुळे मृत्यू झालेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत
काेराेनामुळे मृत्यू झालेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली.
