राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार : अशोक चव्हाण
मराठा आरक्षण मागणीसाठी पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार
जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी घरांचे व रस्त्यांचे नुकसान
जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती
सावंतवाडी, राधानगरी विधानसभा मतदारसंघ निरीक्षकपदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव बंटी सदानंद वणजू यांची निवड
रत्नागिरी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या मान्यतेने व युवक प्रदेश अध्यक्ष मेहेबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी…
सह्याद्री प्रतिष्ठानने राबविले कुंभवे गावी रक्तदान शिबिर, २१ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
सह्याद्री प्रतिष्ठान दापोली तालुका (वाकवली विभाग) आणि निर्मल ग्रामपंचायत,कुंभवे यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभवे येथे नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन
“होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड”, संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं!
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
रेवदंडा खाडीमध्ये बार्ज बुडाली; 16 खलाशांना वाचविण्यात यश; मुंबईतून जेएसडब्ल्यू साळाव येथे माल घेऊन निघाली होती बार्ज
मुंबईतून जेएसडब्ल्यू साळाव येथे माल घेऊन निघालेली बार्ज रेवदंडा खाडीमध्ये बुडाल्याची घटना घडली आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ाची बिघडलेली प्रकृती सावरण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे रत्नागिरीत येणार?
लॉकडाऊन व कडक लॉकडाऊन आदींची अंमलबजावणी करूनदेखील रत्नागिरी जिल्ह्यात करोना आटोक्यात येत नाही, जिल्ह्याची स्थिती गंभीर होत आहे.
मुसळधार पडणाऱ्या पावसात मुंबई गोवा महामार्गाच्याचौपदरीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षे चालू आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे
चिपळूणला पावसाने झोडपले;बाजारपेठेत पाणी मुख्याधिकारी अधिकऱ्यांसह पहाटे फिल्डवर
चिपळूण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. दिवसभर सलग पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले
