रत्नागिरी जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या थकबाकीचा आकडा वाढतच चालला
रत्नागिरी जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे.
एमपीएससीबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची मयोवर्यादा ४३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरण भाजपला भोवलं, १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन
विधानसभा तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी भाजपच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे
राज्यातील रिकव्हरी रेट घसरला; ९६ टक्क्यांवरून ९५.९१ टक्क्यांवर!
राज्यात कोरोनाचे प्रमाण हळूहळू नियंत्रणात येत असेल तरी आज, रविवारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ४३० कोरोनाबाधित
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा हळुहळु कमी होऊ लागली आहे.
कोविडच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम या सरकारकडून केलं जातय -देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन येत्या ५ आणि ६ जुलै रोजी होत आहे.
धारावीत २४ तासांत एकही कोरोनाबाधिताची नोंद नाही
धारावीत २४ तासांत एकही कोरोनाबाधिताची नोंद झाली नाही आहे.
राज्याला अधिकचे दीड कोटी डोस देण्याची मागणी
राज्याला अधिकचे दीड कोटी डोस देण्याची मागणी आरोग्य विभागाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.
MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढीत नैराश्य,सर्व दक्षता घेऊन परीक्षा त्वरीत येण्याची आमदार रोहित पवार यांची मागणी
एमपीएससी परिक्षा घेण्याकरीता आमदार रोहीत पवार यांनी देखील या मुद्दयावरून सरकारला विनंती केली आहे
रत्नागिरीत जून महिन्यात तब्बल ११७६ बालके कोरोनाबाधित
आहे.रत्नागिरीत जून महिन्यात तब्बल ११७६ बालके कोरोनाबाधित सापडली आहेत.
