महागाई वाढवून गरिबांना लुटणा-या मोदी सरकार विरोधात तीव्र संघर्ष करूः नसीम खान

कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असताना मोदी सरकार इंधन व गॅसच्या किंमती वाढवून गरिबांची लूट करत आहे. मुठभर बड्या लोकांच्या हितासाठी काम करणा-या मोदींच्या काळात सर्वसामान्य जनता भरडली…

गेल्या तीन वर्षामध्ये जिल्ह्यात सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक जणांची फसवणूक, नागरिकांनी आमिषांना बळी पडू नये पोलिसांचे आवाहन

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षामध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून ५६ जणांची फसवणूक झाली आहे. बनावट अकाऊंट काढून २३ जणांची फसवणूक केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर कोणत्याही वाटाघाटी न करता विधानसभा अध्यक्षपद दिले तर ते स्वीकारण्याची माझी तयारी -आ .भास्कर जाधव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर कोणत्याही वाटाघाटी न करता विधानसभा अध्यक्षपद दिले तर ते स्वीकारण्याची तयारी आहे, असं वक्तव्य गुहागरचे आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे

पुण्यातील दुकाने चारनंतर बंद राहिली पाहिजेत ,अन्यथा कारवाई अजितदादांच्या इशारा

पोलिसांना आणि प्रशासनाला शहर दुपारी ४ वाजता बंद झालेच पाहिजे, असा आदेश उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

करोना निर्बंध काळातही गणेशभक्तांची कोकण रेल्वेवर झुंबड

करोना निर्बंध असतानाही कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करताच आरक्षणासाठी गणेशभक्तांची झुंबड उडाली.

शाळा सुरू करण्याबाबत पालकांच्या सूचना, अभिप्राय, मत जाणून घेण्यासाठी शिक्षण विभाग सर्वेक्षण करणार

कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग 15जुलैपासून सुरु…

देशातले ५३ टक्के करोना रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमध्ये; आरोग्य मंत्रालयाची माहिती

देशातील करोनाच्या दैनंदिन बाधितांची संख्या ५० हजारांपेक्षा कमी असली तरी धोका टळलेला नाही. करोनाची दुसरी लाट अजूनही काही भागात असल्याचे आढळून आले आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून शब्बासकी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टिमचे कौतुक करण्यात आलं.

रत्नागिरी जिल्हा परिषदेची नवी इमारत होणार; जिल्ह्याच्या विकासासाठी 70 कोटींचा निधी

महाविकास आघाडीच्या सरकारकडून रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मिळणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा परिषदेला 70 कोटी रूपयांचा निधी मिळणार