वाशिष्ठी नदीतील गाळ काढल्याखेरीज पुररेषा निश्चित केली जाणार नाही_ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
चिपळूण शहरात वारंवार पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी आराखडा तयार करण्याची गरज आहे तो आराखडा केला जाईल
एस.टी.कर्मचारी यांनी माणुसकीच्या भावनेतून संप मागे घ्यावा-अजित पवार
दाेन पावलं सरकार मागे घेत आहे, दाेन पावलं संपकरी एसटी कामगार, कर्मचाऱ्यांनी आले पाहिजे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातुर येथे कार्यक्रमात व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक!; केंद्राने बिटकॉईनला मंजुरी दिल्याचं ट्वीट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर हँडल रविवारी काही वेळासाठी हॅक करण्यात आलं होतं
म्हाडाची परीक्षा अचानक रद्द; जितेंद्र आव्हाडांनी रात्री उशिरा व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
क्षयरोगाच्या रुग्णांनी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी पाटील
क्षयरुग्णांचे निदान व बाधित रुग्णांवर उपचार करणार्या आरोग्य संस्थांनी निक्षय प्रणालीमध्ये नाव नोंदवून क्षयरुग्णांची नोंदणी करावी.
मंडणगड ग्रामपंचायत पोटनिवडणुक: 5 ग्रामपंचायतीमधील ६ जागा बिनविरोध तर २ जागांना स्थगिती
मंडणगड तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीचा पोट निवडणुक कार्यक्रम १ डिसेंबर २०२१ पासून सुरु झाला आहे.
राज्यातील ओमीक्रॉन प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ११ आणि १२ डिसेंबर रोजी मुंबईत कलम १४४ लागू
राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईत दोन दिवसांच्या जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
आदित्य ठाकरे घेणार पिंपरी -चिंचवड दत्तक
राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे पिंपरी-चिंचवड शहर दत्तक घेणार आहेत.
शेतकरी आंदोलन संपल्याने राजधानीच्या सीमेवरुन शेतकऱ्यांच्या माघारीला झाली सुरुवात
दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु होते, आजपासून या जागा रिकाम्या करण्यास सुरुवात झाली आहे.
