हातखांबा अपघात महिला जागीच ठार
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील हातखांबा येथे दुचाकी आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन महिला ठार झाली आहे.
मंत्री पदाची पर्वा नाही, उद्याच राजीनामा देतो, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे मोठे विधान
उपोषणाला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली,आठ दिवस उलटूनही मागण्या मान्य न झाल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती.
पंतप्रधान मोदी दोन वर्षांनंतर आईच्या भेटीला!
भारतीय जनता पक्षानं निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये जाऊन आईची भेट घेतली
राज्यातील बाेगस पॅथाॅलाॅजी लॅबवर नियंत्रणासाठी कायदा करू : टाेपे
राज्यातील बाेगस पॅथाॅलाॅजी लॅबच्या कारभारावर नियंत्रणासाठी व सनियंत्रणासाठी बाँबे नर्सिंग हाेम अधिनियमात सुधारणा करून नवीन कायदा आणणार असल्याची माहिती आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी विधान परिषदेत दिली.
जुगार खेळणाऱ्या 15 जणांना अटक
रत्नागिरी : नवीन भाजीमार्केट परिसरात एका क्लबमध्ये असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या १५ जणांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ४४ हजार ९८० रुपयांचा ऐवज…
निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया पहा काय? म्हणाले
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांपासूनच आम आदमी पक्षानं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं.
गोव्यानंतर महाराष्ट्रातही सत्ताबदल होणार? विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
गोव्यातील विजयानंतर आता महाराष्ट्रातही सत्ताबदल होणार का? या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांनी नेमकी भूमिका मांडली आहे.
सिल्व्हर झोन ऑलिंम्पियाडच्या परिक्षेत कु. आराध्य अतुल मेहता प्रथम
दापोली – गुरुवार दिनांक 10 मार्च रोजी ऑलिंम्पियाड परीक्षेचा निकाल लागला असुन या परीक्षेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा कु.आराध्य अतुल मेहता या विद्यार्थ्यांने महाराष्ट्र राज्यात व देशाच्या पश्चिम विभागात ऑलिंम्पियाड…
उत्तर प्रदेशमध्ये भाजपची मुसंडी दोनशे पेक्षा जास्त जागांवर आघाडी:
देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले असून, सध्या तरी भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक निकालानंतर इंधनाचे दर कमी होणार! काय आहे रशियन कंपन्यांचा प्रस्ताव
युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियन बँकांना आंतरराष्ट्रीय बँकिंग प्रणालीतून काढून टाकले आहे. यामुळे रशियाला इतर देशांसोबत व्यवसाय करणे कठीण झाले आहे.
