काश्मीरमध्ये पुढच्या काही वर्षांत CRPF ची गरज भासणार नाही – अमित शाह
जम्मू-काश्मीरमध्ये पुढच्या काही वर्षांत सुरक्षा दलाची गरज भासणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलंय.
एसटीने मोठे पाऊल उचलले, ११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय
विस्कळीत असलेली वाहतुक सुरळीत करण्यासाठी एसटीने मोठे पाऊल उचलले असून ११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरीत कोठेही चक्रीवादळाचा धोका नाही
जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, कोकणात कोठेही चक्रीवादळाचा धोका नाही
जिल्ह्यातील अकृषिक परवाने (NA) मिळणार स्थानिक पातळीवरच- जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील
जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांच्या वाणिज्य, निवासी, औद्योगिक, धार्मिक व शैक्षणिक अकृषिक परवाने व रेखांकन परवानगीच्या अधिकारांमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
उन्हाचा तडाखा कायम; विदर्भात दोन दिवस उष्णतेची लाट
निरभ्र आकाश आणि देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात उन्हाचा चटका कायम आहे.
राज्यात नवी समीकरणं जुळणार? एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिली ‘ही’ ऑफर!
राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेली ऑफर त्यासाठी कारणीभूत ठरली आहे
तेलसंपन्न देशांनी सल्ला देऊ नये; भारताचे खडे बोल
भारतातील तेल कंपनीने रशियाकडून ३ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली आहे.
कोकण रेल्वे विजेवर धावणार; प्रवासाचा वेगही वाढणार
कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम आता पूर्ण झाले आहे.
कोकणावर घोंघावतंय पुन्हा वादळ? कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पावसाचा इशारा
आग्नेय बंगालच्या उपसागरात गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, येत्या २१ मार्चला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.
चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी एसटीच्या 100 विशेष गाड्या
होळी सणानिमित्त कोकणात एसटीच्या 100 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत
