भविष्यात कोकणातून शास्त्रज्ञ आणि अधिकारी घडतील; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा विश्वास
रत्नागिरी: कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट गुणवत्ता असून, राज्यातील शैक्षणिक निकालात कोकण विभाग नेहमीच अव्वल राहिला आहे. भविष्यात याच कोकणातून शास्त्रज्ञ, आयएएस आणि आयपीएस अधिकारी घडून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देतील, असा…
