२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प, लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी मांडली ‘सप्तधारा’ची रूपरेषा
नवी दिल्ली: ऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प व्यक्त केला. देशाची मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी…
हर्णै नॅशनल हायस्कूलचा विद्यार्थी अहमद बामणे याचा एस.एस.सी परीक्षेत प्रथम क्रमांक; १५ ऑगस्टला भव्य सत्कार
हर्णै : येथील नॅशनल हायस्कूलचा विद्यार्थी अहमद मुबीन बामणे याने एस.एस.सी. परीक्षेत ८९.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उत्तुंग यशाबद्दल १५ ऑगस्टचे औचित्य साधून त्याचा भव्य…
दापोलीत ६५३ एकर इनामी जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी याकुब बाबा दर्गा विश्वस्त कमिटीचे आमरण उपोषण
दापोली : तालुक्यातील उटंबर येथील हजरत पीर बाबा याकुब सरवरी दर्ग्याच्या ६५३ एकर इनामी जमिनीवरील अतिक्रमण हटवून महसूल अभिलेखातील ७/१२ उताऱ्यावर हजरत पीर बाबा याकुब सरवरी दर्गा यांचे नाव भोगवटादार…
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत रत्नागिरीत बँक कर्मचाऱ्यांची भव्य बाईक रॅली
रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत रत्नागिरीत अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाच्या वतीने एका भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले…
दापोली नगरपंचायतीचे नवनियुक्त मुख्याधिकारी महेश धुमाळ यांची लोकप्रतिनिधींकडून सदिच्छा भेट; शहराच्या विकासावर चर्चा
दापोली : दापोली नगरपंचायतीचे नवनियुक्त मुख्याधिकारी महेश धुमाळ यांची माजी नगराध्यक्षा तसेच विद्यमान नगरसेविका ममता बिपिन मोरे आणि नगरसेवक संदीप चव्हाण यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दापोली शहराच्या…
राजेश सावंत यांच्या निधनाबद्दल आमदार प्रमोद जठार यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त; सावंत कुटुंबीयांचे केले सांत्वन
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या आकस्मिक निधनाबद्दल आमदार प्रमोद जठार यांनी तीव्र शोक व्यक्त करत सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. राजेश…
ज्योती रामदास कदम यांना जाधवर ग्रुपचा ‘आदर्श माता पुरस्कार २०२६’ जाहीर
खेड : सामाजिक कार्य, कर्तृत्व आणि समाजासाठी दिलेल्या प्रेरणादायी योगदानाची दखल घेत ज्योती रामदास कदम यांना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने २०२६ या वर्षाचा ‘आदर्श माता पुरस्कार’ जाहीर करण्यात आला…
रत्नागिरीत ‘हर घर तिरंगा’ रॅलीचा उत्साह; शहरात सैनिक उद्यान आणि सैनिक भवन उभारण्याची पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा
रत्नागिरी : ‘आजादी का अमृत महोत्सव’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या आवाहनाला साद देत रत्नागिरीत सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. श्रावणाच्या रिमझिम पावसात…
प्रलंबित प्रश्नांसाठी दापोलीत १५ ऑगस्टपासून भाजपचे आमरण उपोषणाचे अस्त्र
दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघातील विविध गंभीर आणि प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या दापोली तालुक्याच्या वतीने १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनापासून दापोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला…
काँग्रेस जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर; राहुल गांधी करणार मार्गदर्शन
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या निवड आणि नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे १० दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…
