पावसाळ्यापूर्वी प्रभाग १५ मध्ये गटार आणि नालेसफाई मोहिमेला सुरुवात
रत्नागिरी: पावसाळा जवळ आल्याने पाणी साचणे, गटारे तुंबणे आणि दुर्गंधीचा त्रास टाळण्यासाठी प्रभाग क्रमांक १५ मध्ये गटार आणि नालेसफाई मोहिमेला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वर्षा…
दापोलीतील हर्णै गावात घडलेल्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; पोलीस अधीक्षकांनी केली घटनास्थळाची पाहणी, नागरिकांना शांततेचे आवाहन
दापोली : तालुक्यातील किनारपट्टीवरील हर्णै गावात घडलेल्या घटनेमुळे परिसरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक…
रत्नागिरी जिल्ह्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी; नमाज पठणासाठी मशिदींमध्ये गर्दी
रत्नागिरी : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुस्लिमांनी ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी केली. सकाळपासूनच सर्वत्र सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळत होता. सणाच्या निमित्ताने नवीन कपडे परिधान…
रत्नागिरीचा काजू प्रक्रिया प्रकल्प जिल्ह्यातच होणार; कोल्हापूरला प्रकल्प गेल्याची केवळ अफवा
रत्नागिरी: कोकणातील काजू उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगांवरून सध्या सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित काजू प्रक्रिया प्रकल्प शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात वर्ग करण्यात आल्याची चर्चा…
अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ दापोली शाखेतर्फे भजन कलावंत मार्गदर्शन व सहविचार सभा उत्साहात संपन्न
दापोली: अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य शाखा दापोली यांच्या वतीने बुधवारी (२७ मे) जालगाव येथील श्री शैल मंगल कार्यालय येथे भजन कलावंत, भजनप्रेमी व रसिक यांच्यासाठी मार्गदर्शन व…
दापोलीतील हर्णे गावात 2 तरूणांवर हल्ला: तणावानंतर पोलिसांचा बंदोबस्त, आरोपींवर गुन्हा दाखल – पोलीस
दापोली : तालुक्यातील हर्णे गावामध्ये 2 तरूणांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला…
पहिला ‘पंडित खावर’ पुरस्कार साहित्यिक इक्बाल मुकादम यांना प्रदान
दापोली (प्रतिनिधी): साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांचा सुरेख संगम घडवणाऱ्या साहित्यिक इक्बाल मुकादम यांना प्रतिष्ठेचा पहिला ‘पंडित खावर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य क्षेत्रात अनेक दशकांपासून सातत्याने सुरू असलेल्या त्यांच्या…
मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलनाका बंद करण्यासाठी ३१ मे रोजी तीव्र आंदोलन
रायगड: मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी आता कोकणकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. टोलनाक्याच्या जाचातून मुक्तता मिळवण्यासाठी गेल्या २५ मे पासून याठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र,…
हर्णै-पाळंदे वाडीत मुलभूत सुविधांचा वानवा; २१ दिवसांनंतर पाणी, तर वीज आणि रस्त्यांच्या दुर्दशेमुळे ग्रामस्थ व व्यावसायिक हवालदिल
दापोली : तालुक्यातील हर्णै परिसरातील पाळंदे वाडीत तब्बल एकवीस दिवसांनंतर नळाला पाणी आल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची भीषण वणवण होत आहे. स्वातंत्र्याला इतकी वर्षे उलटूनही येथील परिस्थिती १९४७ सालासारखीच मागासलेली वाटत…
कोल्हापूरच्या ‘करवीर हायकर्स’ची एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम यशस्वी
रत्नागिरी: कोल्हापूरच्या ‘करवीर हायकर्स’च्या सात सदस्यांनी अत्यंत प्रतिकूल हवामानाचा आणि खडतर मार्गाचा सामना करत समुद्रसपाटीपासून ५३६४ मीटर उंचीवर असलेली ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ मोहीम नुकतीच यशस्वीपणे पूर्ण केली. यामध्ये रत्नागिरीचे उपजिल्हा…
