महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा दापोलीत शिवसेनेकडून जाहीर निषेध

दापोली: नारी शक्तीला बळ देणाऱ्या महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा दापोली तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. शिवसेना, युवासेना आणि महिला […]

माझी वसुंधरा ६.० अभियानाचा श्रीगणेशा; पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकारचे पाऊल

रत्नागिरी : पर्यावरणाचे रक्षण आणि हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ जाहीर केले आहे. राज्यातील […]

माझी वसुंधरा ५.०’ अभियानात राजापूर नगरपरिषदेची बाजी; जिल्ह्यात प्रथम तर राज्यात १३ वा क्रमांक

राजापूर: ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये राजापूर नगरपरिषदेने चमकदार कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम, कोकण विभागात द्वितीय आणि राज्यस्तरावर १३ वा क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे […]

साखरपा गावच्या तन्वी कोलतेने मारली बाजी; बिग बॉस मराठी ६ च्या विजेतेपदावर कोरले नाव

मुंबई : १०० दिवसांचा थरार आणि अटीतटीच्या लढतीनंतर अखेर ‘बिग बॉस मराठी सीजन ६’ चा महाविजेता मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावची कन्या […]

मुंबई: डॉ. संजय देशमुख यांच्या ‘इन्विजनिंग इंडिया’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी लिहिलेल्या ‘इन्विजनिंग इंडिया’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये दिमाखात प्रकाशन करण्यात आले. […]

दापोलीत इको गाडीतून अवैध मद्यवाहतूक; २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

दापोली : पोलिसांनी शुक्रवारी दुपारी बसस्थानक परिसरात विनापरवाना मद्यवाहतूक करणाऱ्या मारुती इको गाडीवर कारवाई केली. वाहतूक कोंडी सोडवत असताना पोलिसांना संशयास्पद वाटलेली इको गाडी (MH […]

मत्स्य प्रक्रिया उद्योगातून महिला सक्षमीकरण

रत्नागिरी: कोकणातील महिलांचा शाश्वत विकास आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती हा एक प्रभावी मार्ग आहे. रत्नागिरीतील शिरगाव येथे नुकतेच ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’, ‘मत्स्य […]

राजापूर पंचायत समितीचा बॉक्साईट उत्खननाला विरोध

राजापूर : तालुक्यातील सागवे, नाणार आणि कुंभवडे परिसरात प्रस्तावित बॉक्साईट उत्खननाला पंचायत समितीच्या मासिक सभेत तीव्र विरोध करण्यात आला. या उत्खननामुळे स्थानिक आंबा बागायती आणि […]

कोकणात काजू उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट; दर तेजीत असूनही बागायतदार आर्थिक संकटात

रत्नागिरी: कोकणातील काजू उत्पादनात यंदा मोठी घट झाल्याने रत्नागिरीसह संपूर्ण पट्टयातील बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. दापोली, खेड, गुहागर आणि राजापूर भागात निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात […]

दिव्यांगांची प्रमाणपत्रे रोखणाऱ्या कर्मचाऱ्याची उदय सामंत यांनी काढली खरडपट्टी

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने दिव्यांगांची ३७८ प्रमाणपत्रे प्रलंबित ठेवल्याने आणि १८७ दाखल्यांवरील टक्केवारी परस्पर कमी केल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी त्याची तीव्र शब्दांत […]