मुंबई-गोवा महामार्गावर तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी दरम्यान वृक्षारोपणाचा शुभारंभ: महामार्ग हरित करण्याचा उदय सामंत यांचा निर्धार

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गाच्या विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महामार्गावरील तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी या मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करण्याच्या विशेष उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे उद्योग व…