Category: टॉप न्यूज

मुंबई-गोवा महामार्गावर तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी दरम्यान वृक्षारोपणाचा शुभारंभ: महामार्ग हरित करण्याचा उदय सामंत यांचा निर्धार

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गाच्या विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महामार्गावरील तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी या मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करण्याच्या विशेष उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे उद्योग व…

एकही दिव्यांग व्यक्ती शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही: योगेश कदम

खेड: राज्यातील दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असून, एकही दिव्यांग व्यक्ती शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे महसूल, गृह (शहरे), ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व औषध…

पत्रकारांना धमकावल्याप्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, रत्नागिरी पोलीस अधीक्षकांना निवेदन

Journalists Demand FIR Against MP Sanjay Dina Patil Over Threats; Submit Petition to Ratnagiri SP

आमदार निलेश राणेंच्या आक्रमक भूमिकेचा दणका: कोकणातील आंबा, काजू उत्पादकांसाठी २०९ कोटींची मदत जाहीर

मुंबई : पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट कृषीमंत्र्यांना धारेवर धरल्यामुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष…