झाडे लावण्याबरोबरच ती जगविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी : आमदार किरण सामंत
कडूगाव : झाडे लावणे महत्त्वाचे आहेच, मात्र त्यापेक्षा लावलेली झाडे जगविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने स्वतः लावलेल्या झाडाची मुलाप्रमाणे काळजी घेतली, तरच हरित आणि समृद्ध भवितव्य निर्माण होईल,…
