बेळगावमध्ये डरकाळी फोडणाऱ्या रामदास कदम यांच्या धैर्याचा विजय: २० वर्षांच्या संघर्षानंतर कोर्टातून निर्दोष मुक्तता
बेळगाव (कर्नाटक) : सीमा प्रश्नासाठी प्राण पणाला लावून बेळगावमध्ये जाऊन थेट कर्नाटक सरकारला ललकारणाऱ्या रामदास कदम यांच्या धैर्याचा अखेर कायदेशीर विजय झाला आहे. २००६ साली बेळगाव, धारवाड, निपाणी आणि बिदरसह…
