जिल्ह्यात सरासरी 24.41 मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 24.41 मिमी तर एकूण 219.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषीत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहितीग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात…
देशात २४ तासांत पुन्हा ३ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू, तर १,३२,७८८ नव्या रुग्णांची वाढ
देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृत्यूच्या संख्येत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे
तोल ढासळलेल्या व्यक्तीवर उपचार करायचे असतात”; संजय राऊत चंद्रकांत पाटलांवर संतापले
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
कोकणात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता
जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात १०१ टक्के पावसाची शक्यता आहे
संभाजीराजेंशी कोणताही वाद नाही – फडणवीस
संभाजीराजे हे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत, त्यामुळं त्यांच्याशी विरोध किंवा वाद नसल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
बुधवारी मध्यरात्रीपासून रत्नागिरीत कडक लॉकडाऊन, किराणा मालासह सर्व दुकाने बंद
जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 2 जून रोजी रात्रौ 12 वाजल्यापासून 9 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला असल्याचा आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी…
असल्या अर्धवट लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा ठाम विरोध
24 तासात निर्णय बदला अन्यथा दुकाने आणि हॉटेल्स सुरू करणार – निखिल देसाई रत्नागिरी : आजपर्यंत 2 महिने व्यापाऱ्यांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य केले आहे. आजपर्यंत केवळ कागदावर असलेला लॉकडाऊन…
जिल्ह्यात 8 दिवस सीमाबंदी, २०० गावात होणार संस्थात्मक विलगीकरण
रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार रत्नागिरी जिल्हयात उद्या 01 जुन पासून माझं गाव माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येणार आहे. सोबतच गृहविलगीकरण…
