पर्यावरणपूरक होळीच्या आयोजनातून आनंदाची धुळवड साजरी करूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पर्यावरणपूरक होळीचे आयोजन आणि नैसर्गिक रंगांची उधळण करत आनंदाची धुळवड साजरी करूया, असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

१६ मार्च ते १७ मार्च या काळात १०० ज्यादा एसटी गाड्या कोकणातील मार्गावरुन धावणार

१६ मार्च ते १७ मार्च या काळात १०० ज्यादा एसटी गाड्या कोकणातील मार्गावरुन धावतील.

भयमुक्त वातावरणात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पार पाडाव्यात: आण्णासाहेब बळवंतराव

दापोली – तालुक्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी एकूण २२८२ विद्यार्थी बसले असून दि. १५ मार्च पासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस सुरुवात झाली आहे. दापोली पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अण्णासाहेब…

महिलेचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला बेड्या

रत्नागिरी शहर पोलिसांची कामगिरी; पोलीस कोठडीत रवानगी रत्नागिरी : 21 मे 2020 रोजी फेसबुकवर एका महिलेची अश्लिल चित्रफित व्हायरल करणाऱ्या संशयिताला न्यायालयाने बुधवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्रिलोकसिंग…

प्रमोद सावंत हेच पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री?; पंतप्रधानांनी ट्विट केला फोटो

डॉ. प्रमोद सावंत हेच पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप पक्षश्रेष्ठींनी सावंत यांना मुख्यमंत्रीपदासाठी हिरवा झेंडा दाखवला असून ते होळी सणानंतर मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार असल्याचे समजते.

परीक्षेला वेळेतच केंद्रावर उपस्थित रहा! अन्यथा नो एन्ट्री

16 मार्चपासून पुढे होणाऱ्या दहावी- बारावी बोर्ड परीक्षेच्या सर्व पेपरला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाणार आहे.

अजून किमान १० मंत्र्यांना तरी राजीनामा द्यावा लागेल-चंद्रकांत पाटील

किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

जिल्ह्यातील अकृषिक परवाने देण्यासंबंधीचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी सुधारित अधिकार केले जाहीर.

रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांच्या वाणिज्य, निवासी, औद्योगिक, धार्मिक व शैक्षणिक अकृषिक परवाने व रेखांकन परवानगीच्या अधिकारांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; थकबाकीदार शेतकऱ्यांची वीजतोडणी तीन महिने थांबवणार

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या मुद्द्यावरून रान उठवल्यानंतर महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे